AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri Fast | नवरात्रीच्या उपवासात भूकेवर नियंत्रण कसं ठेवायचं? वाचा, सोपे उपाय

काही लोकांना उपवास करायची अजिबातच सवय नसते. आता तर नवरात्र मध्ये बरीच लोकं उपवास करतात. यात काहीजण पहिल्यांदाच उपवास करणारे देखील असतात. नेहमी उपवास करणाऱ्यांचेच जर उपवास करताना हाल होत असतील तर जे पहिल्यांदा उपवास करतात त्यांचे किती हाल होत असतील? यावर काही उपाय आहेत. हे उपाय, या गोष्टी फॉलो केल्यावर तुम्हाला उपवासाच्या काळात कमी भूक लागेल. काय उपाय आहेत? बघुयात...

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 16, 2023 | 3:35 PM
Share
फायबरयुक्त फळे: फळे खाल्ली की पोट लवकर भरते. पचन चांगल्या पद्धतीने होतं. फायबर असणारी फळे खा, नक्कीच फायदा होईल.  व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी गरजेचे असतात. फायबरयुक्त फळांमध्ये हे सगळं असतं. भूक नियंत्रित करण्यासाठी फळे खा.

फायबरयुक्त फळे: फळे खाल्ली की पोट लवकर भरते. पचन चांगल्या पद्धतीने होतं. फायबर असणारी फळे खा, नक्कीच फायदा होईल. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी गरजेचे असतात. फायबरयुक्त फळांमध्ये हे सगळं असतं. भूक नियंत्रित करण्यासाठी फळे खा.

1 / 5
पाणी: पाणी भरपूर प्यायलं की डिहायड्रेशन होत नाही. डिहायड्रेशनने खूप भूक लागते त्यामुळे भरपूर पाणी प्यायलं तर शरीर हायड्रेटेड राहतं आणि अर्थातच भूक लागत नाही. उपवासाच्या दिवसात सतत पाणी पिणे खूपच महत्त्वाचे आहे. लिंबूपाणी प्यायल्याने सुद्धा भुकेवर नियंत्रण राहते. पाण्याने पचन सुद्धा चांगले होते. महत्त्वाचं म्हणजे भूक कमी लागते.

पाणी: पाणी भरपूर प्यायलं की डिहायड्रेशन होत नाही. डिहायड्रेशनने खूप भूक लागते त्यामुळे भरपूर पाणी प्यायलं तर शरीर हायड्रेटेड राहतं आणि अर्थातच भूक लागत नाही. उपवासाच्या दिवसात सतत पाणी पिणे खूपच महत्त्वाचे आहे. लिंबूपाणी प्यायल्याने सुद्धा भुकेवर नियंत्रण राहते. पाण्याने पचन सुद्धा चांगले होते. महत्त्वाचं म्हणजे भूक कमी लागते.

2 / 5
रक्तातील साखर वाढली की भूक खूप लागते हे तर माहित असेलच? म्हणूनच मधुमेह असणाऱ्यांना खूप भूक लागते. उपवास असताना साखर असणारं, गोड काहीतरी किंवा फॅट्स आणि मीठ असणारं खायचं टाळा. हे खाल्ल्याने जबरदस्त भूक लागते. भूक नियंत्रित करायची असेल तर असे पदार्थ खाऊ नका.

रक्तातील साखर वाढली की भूक खूप लागते हे तर माहित असेलच? म्हणूनच मधुमेह असणाऱ्यांना खूप भूक लागते. उपवास असताना साखर असणारं, गोड काहीतरी किंवा फॅट्स आणि मीठ असणारं खायचं टाळा. हे खाल्ल्याने जबरदस्त भूक लागते. भूक नियंत्रित करायची असेल तर असे पदार्थ खाऊ नका.

3 / 5
चांगली झोप घेतली तर भूक फार कमी लागते. रात्री उशिरापर्यंत जागलात तर उशिरापर्यंत काहीतरी खाणार. झोपेमुळे शरीराला आणि पोटाला आराम मिळतो, फारशी भूक लागत नाही. उपवास असताना सुद्धा चांगली झोप घेणं महत्त्वाचं.

चांगली झोप घेतली तर भूक फार कमी लागते. रात्री उशिरापर्यंत जागलात तर उशिरापर्यंत काहीतरी खाणार. झोपेमुळे शरीराला आणि पोटाला आराम मिळतो, फारशी भूक लागत नाही. उपवास असताना सुद्धा चांगली झोप घेणं महत्त्वाचं.

4 / 5
उपवास असताना खूप भूक लागते. थोड्या-थोड्या अंतराने काहीतरी खात राहा. सतत काही ना काही खाल्ल्याने भूक कमी लागते. भूक लागली नाही की उपवास देखील मोडत नाही. दर दोन तासाने काही ना काही खात राहा. बराच वेळ काहीच खाल्लं नाही तर डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो.

उपवास असताना खूप भूक लागते. थोड्या-थोड्या अंतराने काहीतरी खात राहा. सतत काही ना काही खाल्ल्याने भूक कमी लागते. भूक लागली नाही की उपवास देखील मोडत नाही. दर दोन तासाने काही ना काही खात राहा. बराच वेळ काहीच खाल्लं नाही तर डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....