AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..

नारळपाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, काही लोकांनी कायमच नारळ पाणी पिताना अगोदर विचार करावा. कारण जर त्यांनी नारळ पाणी पिले तर त्यांच्या समस्येत मोठी वाढ होऊ शकते.

| Updated on: Aug 26, 2025 | 2:11 PM
Share
नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिल्याने लगेचच एनर्जी मिळते. त्याशिवाय शरीरासाठी फायदेशीर अनेक महत्वाचे घटक देखील नारळ पाण्यात असतात. मात्र, नारळ पाणी पिणे काही लोकांसाठी अत्यंत घातक आहे. त्यांनी नारळ पाणी पिले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळाले हे जाणून घेऊयात. 

नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिल्याने लगेचच एनर्जी मिळते. त्याशिवाय शरीरासाठी फायदेशीर अनेक महत्वाचे घटक देखील नारळ पाण्यात असतात. मात्र, नारळ पाणी पिणे काही लोकांसाठी अत्यंत घातक आहे. त्यांनी नारळ पाणी पिले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळाले हे जाणून घेऊयात. 

1 / 5
नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जर तुम्हाला किडनीची संबंधित काही आजार असेल तर मग नारळ पाणी पिणे टाळाच. यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळा. 

नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जर तुम्हाला किडनीची संबंधित काही आजार असेल तर मग नारळ पाणी पिणे टाळाच. यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळा. 

2 / 5
नारळ पाण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मात्र, ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी नारळ पाणी पिऊ नये. जर त्यांनी नारळ पाणी पिले तर अशक्तपणा आणि चक्कर देखील येऊ शकते. 

नारळ पाण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मात्र, ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी नारळ पाणी पिऊ नये. जर त्यांनी नारळ पाणी पिले तर अशक्तपणा आणि चक्कर देखील येऊ शकते. 

3 / 5
 शस्त्रक्रियेदरम्यान शरीराचा रक्तदाब संतुलित ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतरही नारळ पाणी पिताना दहावेळा विचार करणे आवश्यक आहे. 

शस्त्रक्रियेदरम्यान शरीराचा रक्तदाब संतुलित ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतरही नारळ पाणी पिताना दहावेळा विचार करणे आवश्यक आहे. 

4 / 5
बाकी तुम्हाला काही इतर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाणी प्या. बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर डॉक्टर रूग्णांना नारळपाणी पिण्याचा सल्ला देताना दिसतात.

बाकी तुम्हाला काही इतर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाणी प्या. बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर डॉक्टर रूग्णांना नारळपाणी पिण्याचा सल्ला देताना दिसतात.

5 / 5
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.