AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..

नारळपाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, काही लोकांनी कायमच नारळ पाणी पिताना अगोदर विचार करावा. कारण जर त्यांनी नारळ पाणी पिले तर त्यांच्या समस्येत मोठी वाढ होऊ शकते.

| Updated on: Aug 26, 2025 | 2:11 PM
Share
नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिल्याने लगेचच एनर्जी मिळते. त्याशिवाय शरीरासाठी फायदेशीर अनेक महत्वाचे घटक देखील नारळ पाण्यात असतात. मात्र, नारळ पाणी पिणे काही लोकांसाठी अत्यंत घातक आहे. त्यांनी नारळ पाणी पिले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळाले हे जाणून घेऊयात. 

नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिल्याने लगेचच एनर्जी मिळते. त्याशिवाय शरीरासाठी फायदेशीर अनेक महत्वाचे घटक देखील नारळ पाण्यात असतात. मात्र, नारळ पाणी पिणे काही लोकांसाठी अत्यंत घातक आहे. त्यांनी नारळ पाणी पिले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळाले हे जाणून घेऊयात. 

1 / 5
नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जर तुम्हाला किडनीची संबंधित काही आजार असेल तर मग नारळ पाणी पिणे टाळाच. यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळा. 

नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जर तुम्हाला किडनीची संबंधित काही आजार असेल तर मग नारळ पाणी पिणे टाळाच. यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळा. 

2 / 5
नारळ पाण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मात्र, ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी नारळ पाणी पिऊ नये. जर त्यांनी नारळ पाणी पिले तर अशक्तपणा आणि चक्कर देखील येऊ शकते. 

नारळ पाण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मात्र, ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे, अशांनी नारळ पाणी पिऊ नये. जर त्यांनी नारळ पाणी पिले तर अशक्तपणा आणि चक्कर देखील येऊ शकते. 

3 / 5
 शस्त्रक्रियेदरम्यान शरीराचा रक्तदाब संतुलित ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतरही नारळ पाणी पिताना दहावेळा विचार करणे आवश्यक आहे. 

शस्त्रक्रियेदरम्यान शरीराचा रक्तदाब संतुलित ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतरही नारळ पाणी पिताना दहावेळा विचार करणे आवश्यक आहे. 

4 / 5
बाकी तुम्हाला काही इतर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाणी प्या. बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर डॉक्टर रूग्णांना नारळपाणी पिण्याचा सल्ला देताना दिसतात.

बाकी तुम्हाला काही इतर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाणी प्या. बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर डॉक्टर रूग्णांना नारळपाणी पिण्याचा सल्ला देताना दिसतात.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.