AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitra Dosh: कितव्या पिढीपर्यंत लागतो पितृदोष? जाणून घ्या धार्मिक शास्त्र

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितरांचा गणला जातो. या काळात पितरांचा दोष निवारण्यासाठी विधी केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या काळात श्राद्धकर्म आणि पिंडदान करणं गरजेचं आहे.

| Updated on: Sep 10, 2025 | 5:07 PM
Share
पितरांचा आत्मा असंतुष्ट असला की पितृदोष लागतो. तसेच मृत्यूनंतर श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांचं योग्य पद्धतीने पालन केलं नाही, तर पितृदोष लागतो. हा दोष व्यक्तीच्या कर्मानुसार लागतो. चांगली कर्म असतील तर पितृदोषाचा प्रभाव कमी असतो.

पितरांचा आत्मा असंतुष्ट असला की पितृदोष लागतो. तसेच मृत्यूनंतर श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांचं योग्य पद्धतीने पालन केलं नाही, तर पितृदोष लागतो. हा दोष व्यक्तीच्या कर्मानुसार लागतो. चांगली कर्म असतील तर पितृदोषाचा प्रभाव कमी असतो.

1 / 6
पितृदोषामुळे व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक चढ उतार आयुष्यात येतात. त्यामुळे कधी कधी संकटं का येतात हे देखील कळत नाही. पितृदोष फक्त एकाच पिढीला नाही तर येणाऱ्या पिढ्यांनाही भोगावा लागू शकतो. त्यामुळे जीवनात अनेक अडचणींचा डोंगर उभा राहतो.

पितृदोषामुळे व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक चढ उतार आयुष्यात येतात. त्यामुळे कधी कधी संकटं का येतात हे देखील कळत नाही. पितृदोष फक्त एकाच पिढीला नाही तर येणाऱ्या पिढ्यांनाही भोगावा लागू शकतो. त्यामुळे जीवनात अनेक अडचणींचा डोंगर उभा राहतो.

2 / 6
गरूड पुराणानुसार, पितृदोष हा तीन ते सात पिढ्यांपर्यंत प्रभाव टाकतो. सामन्यापणे वडील, आजोबा आणि पंजोबापर्यंत हा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या मृत्यूपश्चात सर्व विधी व्यवस्थित पार पडणं आवश्यक असतं, असं धार्मिक शास्त्र सांगतं.

गरूड पुराणानुसार, पितृदोष हा तीन ते सात पिढ्यांपर्यंत प्रभाव टाकतो. सामन्यापणे वडील, आजोबा आणि पंजोबापर्यंत हा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या मृत्यूपश्चात सर्व विधी व्यवस्थित पार पडणं आवश्यक असतं, असं धार्मिक शास्त्र सांगतं.

3 / 6
पितृदोषाचं कारण खूप खोल असेल तर मात्र सात पिढ्यांना हा त्रास भोगावा लागू शकतो. त्यामुळे पितृ पंधरवड्यात योग्य विधी करून त्यांचं मान राखणं गरजेचं असतं, असं ज्योतिष आणि धर्मशास्त्र सांगतं.

पितृदोषाचं कारण खूप खोल असेल तर मात्र सात पिढ्यांना हा त्रास भोगावा लागू शकतो. त्यामुळे पितृ पंधरवड्यात योग्य विधी करून त्यांचं मान राखणं गरजेचं असतं, असं ज्योतिष आणि धर्मशास्त्र सांगतं.

4 / 6
पितृदोषाचं सर्वात मोठं कारण म्हणे जे लोकं पितरांचं आणि पूर्वजांचं श्राद्ध कर्म किंवा तर्पण करत नाही अशा लोकांच्या कुटुंबियांना पितृदोष लागतो. पितृदोष दूर करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करणं आवश्यक आहे, असं धार्मिक शास्त्रात सांगितलं आहे.

पितृदोषाचं सर्वात मोठं कारण म्हणे जे लोकं पितरांचं आणि पूर्वजांचं श्राद्ध कर्म किंवा तर्पण करत नाही अशा लोकांच्या कुटुंबियांना पितृदोष लागतो. पितृदोष दूर करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करणं आवश्यक आहे, असं धार्मिक शास्त्रात सांगितलं आहे.

5 / 6
पितृदोषामुळे मूलबाळ न होणं, विवाहात अडचणी येणे, व्यवसायात आर्थिक फटका बसणे, आरोग्य ढासळणे, कुटुंबात कोणी ना कोणी आजारी पडेल, घरात कायम तणावाचं वातावरण असणे हे पितृदोषाची कारणे आहेत, असं धार्मिक शास्त्र सांगतं. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

पितृदोषामुळे मूलबाळ न होणं, विवाहात अडचणी येणे, व्यवसायात आर्थिक फटका बसणे, आरोग्य ढासळणे, कुटुंबात कोणी ना कोणी आजारी पडेल, घरात कायम तणावाचं वातावरण असणे हे पितृदोषाची कारणे आहेत, असं धार्मिक शास्त्र सांगतं. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

6 / 6
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.