AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का केला नाही स्पर्श? कारण वाचून व्हाल थक्क!

ट्वेंटी-20 विश्वचषक आपल्या नावावर केलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबत ग्रुप फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नसल्याचं पहायला मिळतंय.

| Updated on: Jul 04, 2024 | 5:07 PM
Share
बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाला. भारतात येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाला. भारतात येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

1 / 5
यावेळी मोदी आणि टीम इंडियाच्या खेळांडूंमध्ये जवळपास दीड तास चर्चा रंगली होती. त्यानंतर संपूर्ण टीमसोबत त्यांनी फोटो काढला. या फोटोमध्ये एका बाजूला टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने वर्ल्ड कप हाती घेतल्याचं पहायला मिळतंय.

यावेळी मोदी आणि टीम इंडियाच्या खेळांडूंमध्ये जवळपास दीड तास चर्चा रंगली होती. त्यानंतर संपूर्ण टीमसोबत त्यांनी फोटो काढला. या फोटोमध्ये एका बाजूला टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने वर्ल्ड कप हाती घेतल्याचं पहायला मिळतंय.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीला स्पर्श केला नाही. फोटोमध्ये ते राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांचा हात धरल्याचं पहायला मिळतंय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून अनेकजण मोदींचं कौतुकदेखील करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीला स्पर्श केला नाही. फोटोमध्ये ते राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांचा हात धरल्याचं पहायला मिळतंय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून अनेकजण मोदींचं कौतुकदेखील करत आहेत.

3 / 5
एखादा संघ किंवा व्यक्तीने जिंकलेल्या ट्रॉफी/पदकाला केवळ संघ किंवा खेळाडूंनीच स्पर्श केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. म्हणूनच मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

एखादा संघ किंवा व्यक्तीने जिंकलेल्या ट्रॉफी/पदकाला केवळ संघ किंवा खेळाडूंनीच स्पर्श केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. म्हणूनच मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

4 / 5
या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितला. वर्ल्ड कपच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजयी झाल्यानंतर मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले होते. मोदींसमोर त्याने या विजयाचा अनुभव सांगितला.

या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितला. वर्ल्ड कपच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजयी झाल्यानंतर मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले होते. मोदींसमोर त्याने या विजयाचा अनुभव सांगितला.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.