AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेनंतर कोणत्या गोष्टी पुन्हा वापरु नये? फूल, सुपारी, अक्षता वापरण्याचे नियम काय?

पूजेमध्ये अर्पण केलेल्या सर्वच वस्तू पुन्हा वापरता येत नाहीत. तुळशीची पाने आणि बेलपत्राचा पुनर्वापर करण्याबाबत काय नियम आहेत आणि कोणत्या वस्तू पुन्हा वापरणे टाळावे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

| Updated on: Dec 19, 2025 | 3:28 PM
Share
हिंदू धर्मात ईश्वराची उपासना करताना केवळ भक्तीच नाही, तर शुद्धता आणि शास्त्रोक्त नियमांना अत्यंत महत्त्व दिले जाते. दैनंदिन पूजेमध्ये आपण दिवा, तूप, फुले, चंदन, अक्षता आणि उदबत्ती यांसारख्या अनेक पवित्र सामग्रीचा वापर करतो.

हिंदू धर्मात ईश्वराची उपासना करताना केवळ भक्तीच नाही, तर शुद्धता आणि शास्त्रोक्त नियमांना अत्यंत महत्त्व दिले जाते. दैनंदिन पूजेमध्ये आपण दिवा, तूप, फुले, चंदन, अक्षता आणि उदबत्ती यांसारख्या अनेक पवित्र सामग्रीचा वापर करतो.

1 / 8
मात्र, अनेकदा पूजेनंतर काही फुले किंवा इतर साहित्य शिल्लक राहते, अशा वेळी ते पुन्हा वापरता येते का? किंवा देवाच्या चरणी एकदा वाहिलेली वस्तू शुद्ध करून पुन्हा वापरणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होतात.

मात्र, अनेकदा पूजेनंतर काही फुले किंवा इतर साहित्य शिल्लक राहते, अशा वेळी ते पुन्हा वापरता येते का? किंवा देवाच्या चरणी एकदा वाहिलेली वस्तू शुद्ध करून पुन्हा वापरणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होतात.

2 / 8
त्यामुळे आज आपण देवाला वाहिलेले कोणते साहित्य पुन्हा वापरू शकतो आणि कोणते साहित्य विसर्जित करणे गरजेचे आहे, याचे साधे-सोपे नियम समजून घेणार आहोत.

त्यामुळे आज आपण देवाला वाहिलेले कोणते साहित्य पुन्हा वापरू शकतो आणि कोणते साहित्य विसर्जित करणे गरजेचे आहे, याचे साधे-सोपे नियम समजून घेणार आहोत.

3 / 8
पूजेमध्ये वापरण्यात येणारी चांदी, पितळ किंवा तांब्याची भांडी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. याशिवाय देवघरातील मूर्ती, घंटा, शंख, जपमाळ आणि आसन यांसारख्या स्थायी वस्तूंचा पुनर्वापर करणे पूर्णतः योग्य आहे.

पूजेमध्ये वापरण्यात येणारी चांदी, पितळ किंवा तांब्याची भांडी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. याशिवाय देवघरातील मूर्ती, घंटा, शंख, जपमाळ आणि आसन यांसारख्या स्थायी वस्तूंचा पुनर्वापर करणे पूर्णतः योग्य आहे.

4 / 8
पण एकदा अर्पण केलेले नैवेद्य, पाणी, फुले, हार, कुंकू, धूप-दीप आणि अक्षता यांचा पुन्हा वापर करू नये. तसेच, देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये उरलेले तेल किंवा तूप दुसऱ्या वेळी वापरू नये. असे केल्याने त्या वस्तूंची पवित्रता नष्ट होते, असे मानले जाते.

पण एकदा अर्पण केलेले नैवेद्य, पाणी, फुले, हार, कुंकू, धूप-दीप आणि अक्षता यांचा पुन्हा वापर करू नये. तसेच, देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये उरलेले तेल किंवा तूप दुसऱ्या वेळी वापरू नये. असे केल्याने त्या वस्तूंची पवित्रता नष्ट होते, असे मानले जाते.

5 / 8
शास्त्रात तुळशीच्या पानांना विशेष स्थान आहे. तुळशीची पाने कधीही शिळी किंवा अपवित्र मानली जात नाहीत. जर ताजी पाने उपलब्ध नसतील, तर अर्पण केलेली तुळशीची पाने स्वच्छ धुवून पुन्हा पूजेसाठी वापरता येतात.

शास्त्रात तुळशीच्या पानांना विशेष स्थान आहे. तुळशीची पाने कधीही शिळी किंवा अपवित्र मानली जात नाहीत. जर ताजी पाने उपलब्ध नसतील, तर अर्पण केलेली तुळशीची पाने स्वच्छ धुवून पुन्हा पूजेसाठी वापरता येतात.

6 / 8
त्याचप्रमाणे, भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र देखील धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. शिवपुराणानुसार, बेलपत्र ६ महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही. मात्र, बेलपत्र फाटलेले किंवा डाग असलेले नसावे याची काळजी घ्यावी.

त्याचप्रमाणे, भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र देखील धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. शिवपुराणानुसार, बेलपत्र ६ महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही. मात्र, बेलपत्र फाटलेले किंवा डाग असलेले नसावे याची काळजी घ्यावी.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.