AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेनंतर कोणत्या गोष्टी पुन्हा वापरु नये? फूल, सुपारी, अक्षता वापरण्याचे नियम काय?

पूजेमध्ये अर्पण केलेल्या सर्वच वस्तू पुन्हा वापरता येत नाहीत. तुळशीची पाने आणि बेलपत्राचा पुनर्वापर करण्याबाबत काय नियम आहेत आणि कोणत्या वस्तू पुन्हा वापरणे टाळावे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

| Updated on: Dec 19, 2025 | 3:28 PM
Share
हिंदू धर्मात ईश्वराची उपासना करताना केवळ भक्तीच नाही, तर शुद्धता आणि शास्त्रोक्त नियमांना अत्यंत महत्त्व दिले जाते. दैनंदिन पूजेमध्ये आपण दिवा, तूप, फुले, चंदन, अक्षता आणि उदबत्ती यांसारख्या अनेक पवित्र सामग्रीचा वापर करतो.

हिंदू धर्मात ईश्वराची उपासना करताना केवळ भक्तीच नाही, तर शुद्धता आणि शास्त्रोक्त नियमांना अत्यंत महत्त्व दिले जाते. दैनंदिन पूजेमध्ये आपण दिवा, तूप, फुले, चंदन, अक्षता आणि उदबत्ती यांसारख्या अनेक पवित्र सामग्रीचा वापर करतो.

1 / 8
मात्र, अनेकदा पूजेनंतर काही फुले किंवा इतर साहित्य शिल्लक राहते, अशा वेळी ते पुन्हा वापरता येते का? किंवा देवाच्या चरणी एकदा वाहिलेली वस्तू शुद्ध करून पुन्हा वापरणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होतात.

मात्र, अनेकदा पूजेनंतर काही फुले किंवा इतर साहित्य शिल्लक राहते, अशा वेळी ते पुन्हा वापरता येते का? किंवा देवाच्या चरणी एकदा वाहिलेली वस्तू शुद्ध करून पुन्हा वापरणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होतात.

2 / 8
त्यामुळे आज आपण देवाला वाहिलेले कोणते साहित्य पुन्हा वापरू शकतो आणि कोणते साहित्य विसर्जित करणे गरजेचे आहे, याचे साधे-सोपे नियम समजून घेणार आहोत.

त्यामुळे आज आपण देवाला वाहिलेले कोणते साहित्य पुन्हा वापरू शकतो आणि कोणते साहित्य विसर्जित करणे गरजेचे आहे, याचे साधे-सोपे नियम समजून घेणार आहोत.

3 / 8
पूजेमध्ये वापरण्यात येणारी चांदी, पितळ किंवा तांब्याची भांडी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. याशिवाय देवघरातील मूर्ती, घंटा, शंख, जपमाळ आणि आसन यांसारख्या स्थायी वस्तूंचा पुनर्वापर करणे पूर्णतः योग्य आहे.

पूजेमध्ये वापरण्यात येणारी चांदी, पितळ किंवा तांब्याची भांडी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. याशिवाय देवघरातील मूर्ती, घंटा, शंख, जपमाळ आणि आसन यांसारख्या स्थायी वस्तूंचा पुनर्वापर करणे पूर्णतः योग्य आहे.

4 / 8
पण एकदा अर्पण केलेले नैवेद्य, पाणी, फुले, हार, कुंकू, धूप-दीप आणि अक्षता यांचा पुन्हा वापर करू नये. तसेच, देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये उरलेले तेल किंवा तूप दुसऱ्या वेळी वापरू नये. असे केल्याने त्या वस्तूंची पवित्रता नष्ट होते, असे मानले जाते.

पण एकदा अर्पण केलेले नैवेद्य, पाणी, फुले, हार, कुंकू, धूप-दीप आणि अक्षता यांचा पुन्हा वापर करू नये. तसेच, देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये उरलेले तेल किंवा तूप दुसऱ्या वेळी वापरू नये. असे केल्याने त्या वस्तूंची पवित्रता नष्ट होते, असे मानले जाते.

5 / 8
शास्त्रात तुळशीच्या पानांना विशेष स्थान आहे. तुळशीची पाने कधीही शिळी किंवा अपवित्र मानली जात नाहीत. जर ताजी पाने उपलब्ध नसतील, तर अर्पण केलेली तुळशीची पाने स्वच्छ धुवून पुन्हा पूजेसाठी वापरता येतात.

शास्त्रात तुळशीच्या पानांना विशेष स्थान आहे. तुळशीची पाने कधीही शिळी किंवा अपवित्र मानली जात नाहीत. जर ताजी पाने उपलब्ध नसतील, तर अर्पण केलेली तुळशीची पाने स्वच्छ धुवून पुन्हा पूजेसाठी वापरता येतात.

6 / 8
त्याचप्रमाणे, भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र देखील धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. शिवपुराणानुसार, बेलपत्र ६ महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही. मात्र, बेलपत्र फाटलेले किंवा डाग असलेले नसावे याची काळजी घ्यावी.

त्याचप्रमाणे, भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र देखील धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. शिवपुराणानुसार, बेलपत्र ६ महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही. मात्र, बेलपत्र फाटलेले किंवा डाग असलेले नसावे याची काळजी घ्यावी.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.