AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : चंद्रग्रहणाच्या दिवशी थेट मृत्यू, 3 राशींवर येणार महासंकट? वाचा काय काळजी घ्यावी!

मार्च महिन्यात चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी काळजी न घेतल्यास थेट मृत्यू ओढावण्याचीही भीती आहे.

| Updated on: Feb 03, 2026 | 6:03 PM
Share
या वर्षी होळी सणाच्या दरम्यानच चंद्रग्रहण लागणार आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी हे चंद्रग्रहण चालू होणार असून ते काही काळासाठी भारतातही दिसेल. यावेळी चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या वर्षी होळी सणाच्या दरम्यानच चंद्रग्रहण लागणार आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी हे चंद्रग्रहण चालू होणार असून ते काही काळासाठी भारतातही दिसेल. यावेळी चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
भारतात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून तो 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

भारतात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून तो 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
या चंद्रग्रहणाच्या काळात मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांवर एखादं संकट येऊ शकतं. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता लागू शकते. तर कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मकर राशीच्या लोकांना या ग्रहणानंतर एखादा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या चंद्रग्रहणाच्या काळात मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांवर एखादं संकट येऊ शकतं. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता लागू शकते. तर कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मकर राशीच्या लोकांना या ग्रहणानंतर एखादा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
या आजारातून पुढे मृत्यूही ओढावू शकतो त्यामुळे मेष, कन्या, मकर या राशीच्या लोकांनी यावेळी चंद्रग्रहण पाहून नये असे सांगितले जात आहे. ग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी स्नान जरून करावे. एकदा ग्रहण संपल्यानंतर या राशींवरील संकटही कमी होईल. परंतु चंद्रग्रहणादरम्यान लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण सुरु होण्याआधी मंदिराचा दरवाजा बंद करून घ्यावा. तसेच चंद्रग्रहण संपल्यानंतर दरवाजा उघडवा.(फोटो सौजन्य- मेटा एआय)

या आजारातून पुढे मृत्यूही ओढावू शकतो त्यामुळे मेष, कन्या, मकर या राशीच्या लोकांनी यावेळी चंद्रग्रहण पाहून नये असे सांगितले जात आहे. ग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी स्नान जरून करावे. एकदा ग्रहण संपल्यानंतर या राशींवरील संकटही कमी होईल. परंतु चंद्रग्रहणादरम्यान लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण सुरु होण्याआधी मंदिराचा दरवाजा बंद करून घ्यावा. तसेच चंद्रग्रहण संपल्यानंतर दरवाजा उघडवा.(फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.