AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : चंद्रग्रहणाच्या दिवशी थेट मृत्यू, 3 राशींवर येणार महासंकट? वाचा काय काळजी घ्यावी!

मार्च महिन्यात चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी काळजी न घेतल्यास थेट मृत्यू ओढावण्याचीही भीती आहे.

| Updated on: Feb 03, 2026 | 6:03 PM
Share
या वर्षी होळी सणाच्या दरम्यानच चंद्रग्रहण लागणार आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी हे चंद्रग्रहण चालू होणार असून ते काही काळासाठी भारतातही दिसेल. यावेळी चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या वर्षी होळी सणाच्या दरम्यानच चंद्रग्रहण लागणार आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी हे चंद्रग्रहण चालू होणार असून ते काही काळासाठी भारतातही दिसेल. यावेळी चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
भारतात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून तो 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

भारतात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून तो 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
या चंद्रग्रहणाच्या काळात मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांवर एखादं संकट येऊ शकतं. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता लागू शकते. तर कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मकर राशीच्या लोकांना या ग्रहणानंतर एखादा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या चंद्रग्रहणाच्या काळात मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांवर एखादं संकट येऊ शकतं. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता लागू शकते. तर कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मकर राशीच्या लोकांना या ग्रहणानंतर एखादा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
या आजारातून पुढे मृत्यूही ओढावू शकतो त्यामुळे मेष, कन्या, मकर या राशीच्या लोकांनी यावेळी चंद्रग्रहण पाहून नये असे सांगितले जात आहे. ग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी स्नान जरून करावे. एकदा ग्रहण संपल्यानंतर या राशींवरील संकटही कमी होईल. परंतु चंद्रग्रहणादरम्यान लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण सुरु होण्याआधी मंदिराचा दरवाजा बंद करून घ्यावा. तसेच चंद्रग्रहण संपल्यानंतर दरवाजा उघडवा.(फोटो सौजन्य- मेटा एआय)

या आजारातून पुढे मृत्यूही ओढावू शकतो त्यामुळे मेष, कन्या, मकर या राशीच्या लोकांनी यावेळी चंद्रग्रहण पाहून नये असे सांगितले जात आहे. ग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी स्नान जरून करावे. एकदा ग्रहण संपल्यानंतर या राशींवरील संकटही कमी होईल. परंतु चंद्रग्रहणादरम्यान लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण सुरु होण्याआधी मंदिराचा दरवाजा बंद करून घ्यावा. तसेच चंद्रग्रहण संपल्यानंतर दरवाजा उघडवा.(फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.