AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : अभाळमाया, पुणे परिसरातील धरणे भरली, पाण्याचा विसर्ग

Pune Rain : पुणे परिसरात गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पुणे परिसरात असलेल्या धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. तसेच शेतीला आवर्तन मिळणार आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 21, 2023 | 1:21 PM
Share
पुणे परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर धरणात जलसाठा वाढला आहे. काही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. खोऱ्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे.

पुणे परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर धरणात जलसाठा वाढला आहे. काही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. खोऱ्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे.

1 / 5
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे धरण पूर्ण भरले आहे. पावसाचे प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या १६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून २०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे धरण पूर्ण भरले आहे. पावसाचे प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या १६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून २०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

2 / 5
भाटघर धरणापाठोपाठ वरसगाव पुन्हा शंभर टक्के भरले आहे. तसेच पानशेतही जवळपास शंभर टक्के भरले आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याचे सांगितले.

भाटघर धरणापाठोपाठ वरसगाव पुन्हा शंभर टक्के भरले आहे. तसेच पानशेतही जवळपास शंभर टक्के भरले आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याचे सांगितले.

3 / 5
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा लाभ शेतीला होणार आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, हवेली तालुक्याला याचा लाभ होणार असल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहे. रब्बी हंगाम चांगला येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

पुणे परिसरातील धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा लाभ शेतीला होणार आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, हवेली तालुक्याला याचा लाभ होणार असल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहे. रब्बी हंगाम चांगला येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

4 / 5
शेतीला खडकवासला धरणातून खरीपाचे आवर्तन सध्या सुरू आहे. त्यानंतर 5 आक्टोंबर शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 4, पानशेत येथे 2, तर  वरसगाव येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला.

शेतीला खडकवासला धरणातून खरीपाचे आवर्तन सध्या सुरू आहे. त्यानंतर 5 आक्टोंबर शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 4, पानशेत येथे 2, तर वरसगाव येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.