AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन राशींचं नशीब पालटणार, 5 ऑगस्ट ठरणार लकी डे! वाचा सविस्तर…

वृषभ राशीचे लोक 5 ऑगस्ट रोजी समाधान शोधण्याच्या दिशेने काम करतील. या दिवशी आपली आवड-निवड शोधण्याचीही संधी वृषभ राशींच्या लोकांना मिळेल. या काळात तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादे आव्हान स्वीकारण्यास हरकत नाही. मेष, मीन यांच्यासह अन्य राशींसाठीही 5 ऑगस्टचा दिवस चांगला असणार आहे.

| Updated on: Aug 04, 2025 | 7:22 PM
Share
ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या चालीवरून भविष्य वर्तवलं जातं. त्यामुळे ग्रहांच्या दिशांनाही तेवढंच महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 5 ऑगस्ट हा दिवस एकूण तीन राशींना फार चांगला असण्याची शक्यता आहे. या राशी कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊ या...

ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या चालीवरून भविष्य वर्तवलं जातं. त्यामुळे ग्रहांच्या दिशांनाही तेवढंच महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 5 ऑगस्ट हा दिवस एकूण तीन राशींना फार चांगला असण्याची शक्यता आहे. या राशी कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊ या...

1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार मेष, मीन यांच्यासह अन्य राशींसाठीही 5 ऑगस्टचा दिवस चांगला असणार आहे.  5 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांसोबत काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात. भविष्यात कोणत्या दिशेने जायचे आहे, याचेही ज्ञान, साक्षात्कार मेष राशींच्या लोकांना होऊ शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार मेष, मीन यांच्यासह अन्य राशींसाठीही 5 ऑगस्टचा दिवस चांगला असणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांसोबत काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात. भविष्यात कोणत्या दिशेने जायचे आहे, याचेही ज्ञान, साक्षात्कार मेष राशींच्या लोकांना होऊ शकतो.

2 / 6
वृषभ राशीचे लोक 5 ऑगस्ट रोजी समाधान शोधण्याच्या दिशेने काम करतील. या दिवशी आपली आवड-निवड शोधण्याचीही संधी वृषभ राशींच्या लोकांना मिळेल. या काळात तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादे आव्हान पेलण्यास हरकत नाही.

वृषभ राशीचे लोक 5 ऑगस्ट रोजी समाधान शोधण्याच्या दिशेने काम करतील. या दिवशी आपली आवड-निवड शोधण्याचीही संधी वृषभ राशींच्या लोकांना मिळेल. या काळात तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादे आव्हान पेलण्यास हरकत नाही.

3 / 6
कर्क राशीच्या लोकांसाठीही 5 ऑगस्टचा दिवस चांगला असेल. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मुक्त होऊन नव्या वाटा शोधण्याची इच्छा होईल. या दिवशी खुल्या विचारांनी सगळीकडे पाहण्याची गरज आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठीही 5 ऑगस्टचा दिवस चांगला असेल. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मुक्त होऊन नव्या वाटा शोधण्याची इच्छा होईल. या दिवशी खुल्या विचारांनी सगळीकडे पाहण्याची गरज आहे.

4 / 6
सिंह राशीच्या लोकांना 5 ऑगस्टच्या दिवशी अनेक आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात तसेच कामाच्या ठिकाणी थोडं स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा हवा, असं वाटू शकतं.

सिंह राशीच्या लोकांना 5 ऑगस्टच्या दिवशी अनेक आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात तसेच कामाच्या ठिकाणी थोडं स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा हवा, असं वाटू शकतं.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.