AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : संपूर्ण देशाला उत्तर मिळालंच, सलमाननं लग्न का केलं नाही? 5 कारणं समोर!

सलमान खानने लग्न का केले नाही, असे नेहमी विचारले जाते. आता मात्र त्यानेच थट्टा-मस्करीत लग्न न करण्याची वेगवेगळी कारणं सांगितली आहेत.

| Updated on: Jun 22, 2025 | 9:41 PM
Share
सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

1 / 6
सलमान खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळीी द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्न न करण्याची पाच कारणं सांगितली आहेत.

सलमान खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळीी द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्न न करण्याची पाच कारणं सांगितली आहेत.

2 / 6
मश्किल अंदाजात सलमानने सांगितले की, अगोदर नात्यांत त्याग, सहनशीलता असायची. आता नाते छोट्या-छोट्या कारणावरून तुटतं.

मश्किल अंदाजात सलमानने सांगितले की, अगोदर नात्यांत त्याग, सहनशीलता असायची. आता नाते छोट्या-छोट्या कारणावरून तुटतं.

3 / 6
आजकाल नात्यांत सहनशीलता फार कमी झाली आहे. छोट्या गौरसमजांमुळे नाते तुटते. लग्न न करण्याचं दुसरं कारण सांगताना सलमान खान मस्करीत म्हणाला की, घटस्फोट घेण्यासाठी आजकाल कोणतेही कारण शोधले जाते.

आजकाल नात्यांत सहनशीलता फार कमी झाली आहे. छोट्या गौरसमजांमुळे नाते तुटते. लग्न न करण्याचं दुसरं कारण सांगताना सलमान खान मस्करीत म्हणाला की, घटस्फोट घेण्यासाठी आजकाल कोणतेही कारण शोधले जाते.

4 / 6
सलमान खानने यावेळी पोटगीचाही उल्लेख केला. घटस्फोट झाल्यानंतर मुली आजकाल पोटगीच्या रुपात खूप सारे पैसे घेऊन जातात, असं सलमान विनोदबुद्धीने म्हणाला.

सलमान खानने यावेळी पोटगीचाही उल्लेख केला. घटस्फोट झाल्यानंतर मुली आजकाल पोटगीच्या रुपात खूप सारे पैसे घेऊन जातात, असं सलमान विनोदबुद्धीने म्हणाला.

5 / 6
लग्नानंतर स्वातंत्र्य संपून जातं. कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. यातच माणूस फसून जातो, असंही सलमान खानने सांगितले.

लग्नानंतर स्वातंत्र्य संपून जातं. कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. यातच माणूस फसून जातो, असंही सलमान खानने सांगितले.

6 / 6
Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.