AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : संपूर्ण देशाला उत्तर मिळालंच, सलमाननं लग्न का केलं नाही? 5 कारणं समोर!

सलमान खानने लग्न का केले नाही, असे नेहमी विचारले जाते. आता मात्र त्यानेच थट्टा-मस्करीत लग्न न करण्याची वेगवेगळी कारणं सांगितली आहेत.

| Updated on: Jun 22, 2025 | 9:41 PM
Share
सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

1 / 6
सलमान खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळीी द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्न न करण्याची पाच कारणं सांगितली आहेत.

सलमान खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळीी द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्न न करण्याची पाच कारणं सांगितली आहेत.

2 / 6
मश्किल अंदाजात सलमानने सांगितले की, अगोदर नात्यांत त्याग, सहनशीलता असायची. आता नाते छोट्या-छोट्या कारणावरून तुटतं.

मश्किल अंदाजात सलमानने सांगितले की, अगोदर नात्यांत त्याग, सहनशीलता असायची. आता नाते छोट्या-छोट्या कारणावरून तुटतं.

3 / 6
आजकाल नात्यांत सहनशीलता फार कमी झाली आहे. छोट्या गौरसमजांमुळे नाते तुटते. लग्न न करण्याचं दुसरं कारण सांगताना सलमान खान मस्करीत म्हणाला की, घटस्फोट घेण्यासाठी आजकाल कोणतेही कारण शोधले जाते.

आजकाल नात्यांत सहनशीलता फार कमी झाली आहे. छोट्या गौरसमजांमुळे नाते तुटते. लग्न न करण्याचं दुसरं कारण सांगताना सलमान खान मस्करीत म्हणाला की, घटस्फोट घेण्यासाठी आजकाल कोणतेही कारण शोधले जाते.

4 / 6
सलमान खानने यावेळी पोटगीचाही उल्लेख केला. घटस्फोट झाल्यानंतर मुली आजकाल पोटगीच्या रुपात खूप सारे पैसे घेऊन जातात, असं सलमान विनोदबुद्धीने म्हणाला.

सलमान खानने यावेळी पोटगीचाही उल्लेख केला. घटस्फोट झाल्यानंतर मुली आजकाल पोटगीच्या रुपात खूप सारे पैसे घेऊन जातात, असं सलमान विनोदबुद्धीने म्हणाला.

5 / 6
लग्नानंतर स्वातंत्र्य संपून जातं. कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. यातच माणूस फसून जातो, असंही सलमान खानने सांगितले.

लग्नानंतर स्वातंत्र्य संपून जातं. कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. यातच माणूस फसून जातो, असंही सलमान खानने सांगितले.

6 / 6
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत