महाबळेश्वर, पाचगणी फिरण्याचा प्लॅन करताय? थांबा… त्यापूर्वी एकदा हे वाचा
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २० जून ते १९ ऑगस्ट या काळासाठी अजिंक्यतारा किल्ला, कास पठार आदी प्रमुख पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
