AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शक्तीमान’ने अद्याप लग्न का केलं नाही? स्वत:च सांगितलं कारण..

मुकेश खन्ना यांनी बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती. याशिवाय 'शक्तीमान' या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. मुकेश खन्ना हे आजही अविवाहित आहेत.

| Updated on: Jun 20, 2024 | 1:47 PM
Share
'शक्तीमान'मध्ये गंगाधर-शक्तीमान अशा दुहेरी भूमिका आणि 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना सध्या 65 वर्षांचे आहेत. मात्र आजही ते अविवाहित आहेत.

'शक्तीमान'मध्ये गंगाधर-शक्तीमान अशा दुहेरी भूमिका आणि 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना सध्या 65 वर्षांचे आहेत. मात्र आजही ते अविवाहित आहेत.

1 / 5
मुकेश खन्ना यांना आजवर अनेकदा विचारलं गेलं की त्यांनी लग्न का केलं नाही? त्यांच्या आयुष्यात कधी प्रेम आलंच नाही का? याचं उत्तर आता खुद्द मुकेश खन्ना यांनी दिलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

मुकेश खन्ना यांना आजवर अनेकदा विचारलं गेलं की त्यांनी लग्न का केलं नाही? त्यांच्या आयुष्यात कधी प्रेम आलंच नाही का? याचं उत्तर आता खुद्द मुकेश खन्ना यांनी दिलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

2 / 5
त्यांनी लिहिलं, 'एक भीष्म प्रतिज्ञा कोणाच्या लग्नाला रोखू शकते का? लोकांना असं वाटतं की माझ्यासोबत असंच घडलंय. पण मला असं नाही वाटत. माझ्या मते लग्न हे दोन आत्मांचं मिलन असतं. कदाचित मला ती आत्मा अजून भेटली नाही. कदाचित भेटू शकते.'

त्यांनी लिहिलं, 'एक भीष्म प्रतिज्ञा कोणाच्या लग्नाला रोखू शकते का? लोकांना असं वाटतं की माझ्यासोबत असंच घडलंय. पण मला असं नाही वाटत. माझ्या मते लग्न हे दोन आत्मांचं मिलन असतं. कदाचित मला ती आत्मा अजून भेटली नाही. कदाचित भेटू शकते.'

3 / 5
'लोकांना असंही वाटतं की जितके अधिक गर्लफ्रेंड्स तितकं तुमचं पुरुषत्व सिद्ध होतं. मी असं मानत नाही. लोकांना असंही वाटतं की पत्नीने पतिव्रता असायला हवं. माझ्या मते पतीनेसुद्धा पत्नीव्रता असायला पाहिजे. पण हे मात्र खरंय की माझं लग्न भीष्म प्रतिज्ञाने रोखलं नाही,' असंही त्यांनी म्हटलंय.

'लोकांना असंही वाटतं की जितके अधिक गर्लफ्रेंड्स तितकं तुमचं पुरुषत्व सिद्ध होतं. मी असं मानत नाही. लोकांना असंही वाटतं की पत्नीने पतिव्रता असायला हवं. माझ्या मते पतीनेसुद्धा पत्नीव्रता असायला पाहिजे. पण हे मात्र खरंय की माझं लग्न भीष्म प्रतिज्ञाने रोखलं नाही,' असंही त्यांनी म्हटलंय.

4 / 5
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या पोस्टद्वारे असंही स्पष्ट केलंय की ते आजही जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांचं समर्थन करत आहेत. लग्नाबद्दल तुमचे विचार खूपच चांगले आहेत, असं नेटकरी म्हणत आहेत.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या पोस्टद्वारे असंही स्पष्ट केलंय की ते आजही जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांचं समर्थन करत आहेत. लग्नाबद्दल तुमचे विचार खूपच चांगले आहेत, असं नेटकरी म्हणत आहेत.

5 / 5
Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.