AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत व्यक्तीची मूर्ती घरात ठेवावी का? पूजा करणं योग्य की अयोग्य ? जाणून घ्या…

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर घरात मूर्ती ठेवावी का, असे विचारले जाते. याबाबत प्रेमानंद महाराजांनी सविस्तर सांगितंल आहे.

| Updated on: Jun 30, 2025 | 9:42 PM
Share
वृंदावनचे प्रसिद्ध असलेल्या प्रेमानंद महाराज यांना त्यांच्या एका भक्ताने खास प्रश्न केला. मृत व्यक्तीची मूर्ती बनवून ती घरात ठेवणे आणि तिची पूजा करणे योग्य आहे का? असा प्रश्न या भक्ताने विचारला.

वृंदावनचे प्रसिद्ध असलेल्या प्रेमानंद महाराज यांना त्यांच्या एका भक्ताने खास प्रश्न केला. मृत व्यक्तीची मूर्ती बनवून ती घरात ठेवणे आणि तिची पूजा करणे योग्य आहे का? असा प्रश्न या भक्ताने विचारला.

1 / 6
यावर उत्तर देताना प्रेमानंद महारज यांनी सांगितलं की, घरावर एखादी आपत्ती आलेली असेल तर पितृ आपल्यावर नाराज असल्याचे ते संकेत असतात.

यावर उत्तर देताना प्रेमानंद महारज यांनी सांगितलं की, घरावर एखादी आपत्ती आलेली असेल तर पितृ आपल्यावर नाराज असल्याचे ते संकेत असतात.

2 / 6
घरात मृत व्यक्तीची मूर्ती ठेवावी की नाही, याचे उत्तर देताना ते म्हणाले की काहीही होत नाही. मृत व्यक्तीची मूर्ती ठेवली किंवा ठेवली नाही तरी काहीही फरक पडत नाही, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

घरात मृत व्यक्तीची मूर्ती ठेवावी की नाही, याचे उत्तर देताना ते म्हणाले की काहीही होत नाही. मृत व्यक्तीची मूर्ती ठेवली किंवा ठेवली नाही तरी काहीही फरक पडत नाही, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

3 / 6
तसेच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा पुढच्या एका मनिटात स्वर्ग किंवा नकराच्या यात्रेसाठी निघते, अशीही माहिती प्रेमानंद महाराज यांनी दिले. (सांकेतिक फोटो)

तसेच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा पुढच्या एका मनिटात स्वर्ग किंवा नकराच्या यात्रेसाठी निघते, अशीही माहिती प्रेमानंद महाराज यांनी दिले. (सांकेतिक फोटो)

4 / 6
व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच आत्म्याने पुढच्या जन्मात नेमका कुठे जन्म घ्यायचा हे ठरवले जाते. संबंधित व्यक्तीला नरकात पाठवायचे असेल तर लगेच नरकात पाठवले जाते, असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच आत्म्याने पुढच्या जन्मात नेमका कुठे जन्म घ्यायचा हे ठरवले जाते. संबंधित व्यक्तीला नरकात पाठवायचे असेल तर लगेच नरकात पाठवले जाते, असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)

6 / 6
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.