AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Too Much Salt | ‘ही’ लक्षणे तुम्हाला सांगतील, तुमच्या शरीरात मीठ आहे Too Much

मिठाचे जास्त सेवन शरीरातील सोडियम वाढवते, सोडियमने थकवा येऊ शकतो. या सगळ्याने शरीर डिहायड्रेट करतं, तेव्हा शरीराची ऊर्जा कमी होते. मग थकवा जाणवतो. तुम्हाला असं काही लक्षण दिसेल तर समजून घ्या मिठाचं प्रमाण शरीरात जास्त आहे.

| Updated on: Sep 02, 2023 | 3:16 PM
Share
तुमच्या लक्षात असेल की आपण कधी फ्रेंच फ्राइज खाल्लं तर आपल्याला त्यानंतर प्रचंड भूक लागते. का? शरीरात जर मीठ जास्त झालं की आपलं शरीर डिहायड्रेट होतं. म्हणजेच आपल्याला सारखी तहान लागते. सतत तहान लागत असेल तर समजा की आपल्या शरीरात मीठ जास्त आहे.

तुमच्या लक्षात असेल की आपण कधी फ्रेंच फ्राइज खाल्लं तर आपल्याला त्यानंतर प्रचंड भूक लागते. का? शरीरात जर मीठ जास्त झालं की आपलं शरीर डिहायड्रेट होतं. म्हणजेच आपल्याला सारखी तहान लागते. सतत तहान लागत असेल तर समजा की आपल्या शरीरात मीठ जास्त आहे.

1 / 5
मीठ जास्त झालं की सारखी लघवी येते. मिठाचे जास्त सेवन होत असेल तर रात्री अनेक वेळा टॉयलेटला जाण्यासाठी जाग येते. झोपण्यापूर्वी मिठाचे सेवन मर्यादित करा. सारखी लघवी लागते आणि मग शरीर डिहायड्रेट होतं. डिहायड्रेशन ही समस्या मिठाचे जास्त सेवन केल्यानेच येते.

मीठ जास्त झालं की सारखी लघवी येते. मिठाचे जास्त सेवन होत असेल तर रात्री अनेक वेळा टॉयलेटला जाण्यासाठी जाग येते. झोपण्यापूर्वी मिठाचे सेवन मर्यादित करा. सारखी लघवी लागते आणि मग शरीर डिहायड्रेट होतं. डिहायड्रेशन ही समस्या मिठाचे जास्त सेवन केल्यानेच येते.

2 / 5
मिठाचे जास्त सेवन केल्याने सारखी डोकेदुखी होते. शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते आणि मग मेंदूतील रक्तवाहिन्या एक्सपांड होतात, पसरतात, विस्तारतात. यामुळेच डोकेदुखीची समस्या उद्भवते.

मिठाचे जास्त सेवन केल्याने सारखी डोकेदुखी होते. शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते आणि मग मेंदूतील रक्तवाहिन्या एक्सपांड होतात, पसरतात, विस्तारतात. यामुळेच डोकेदुखीची समस्या उद्भवते.

3 / 5
2012 च्या एका कॅनेडियन अभ्यासानुसार, मिठाच्या जास्त सेवनाने आपल्याला लक्ष केंद्रित करायला अडचण निर्माण होऊ शकते. जे लोकं मीठ जास्त खातात त्यांना एकाग्रता एक अडचण वाटू शकते. अशी लोकं मन शांत करून लक्ष केंद्रित करूच शकत नाहीत.

2012 च्या एका कॅनेडियन अभ्यासानुसार, मिठाच्या जास्त सेवनाने आपल्याला लक्ष केंद्रित करायला अडचण निर्माण होऊ शकते. जे लोकं मीठ जास्त खातात त्यांना एकाग्रता एक अडचण वाटू शकते. अशी लोकं मन शांत करून लक्ष केंद्रित करूच शकत नाहीत.

4 / 5
सोडियम जास्त झाल्यास आपली त्वचा कोरडी होते. असं म्हणतात की मिठाचं सेवन कमी असल्यास त्वचा टवटवीत दिसते. परंतु हेच प्रमाण जर जास्त असेल तर त्वचा कोरडी दिसते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मिठाचे सेवन प्रमाणात करा.

सोडियम जास्त झाल्यास आपली त्वचा कोरडी होते. असं म्हणतात की मिठाचं सेवन कमी असल्यास त्वचा टवटवीत दिसते. परंतु हेच प्रमाण जर जास्त असेल तर त्वचा कोरडी दिसते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मिठाचे सेवन प्रमाणात करा.

5 / 5
Follow Us
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच..
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.