AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Family : ठाकरे कुटुंबातला तो मुलगा कोण? जो राजकारण नाही, बॉलिवूडमध्ये कमावणार नाव

Thackeray Family : ठाकरे कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकीय क्षेत्र. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक वलय आहे. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच एक वजन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र, पुतणे, नातू आज राजकारणात सक्रीय आहे. पण यामध्ये एक असाही ठाकरे आहे, जो बॉलिवूडमध्ये येतोय.

| Updated on: May 21, 2024 | 3:15 PM
Share
ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पण याच ठाकरे कुटुंबातील एकाने राजकारणाचा वारस सोडून वेगळी वाट पकडली आहे. जाणून घ्या अभिनेता बनणारा पहिला ठाकरे कोण?

ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पण याच ठाकरे कुटुंबातील एकाने राजकारणाचा वारस सोडून वेगळी वाट पकडली आहे. जाणून घ्या अभिनेता बनणारा पहिला ठाकरे कोण?

1 / 6
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तेत असो किंवा नाही. पण सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा कंट्रोल होता. त्यांचा राजकीय वारसा मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे नेत आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तेत असो किंवा नाही. पण सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा कंट्रोल होता. त्यांचा राजकीय वारसा मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे नेत आहे.

2 / 6
उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेने बऱ्याच वर्ष आधी राजकारणात एंट्री केली आहे. पण ठाकरे कुटुंबातील एका मुलाने राजकारणाऐवजी अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेने बऱ्याच वर्ष आधी राजकारणात एंट्री केली आहे. पण ठाकरे कुटुंबातील एका मुलाने राजकारणाऐवजी अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 6
हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आहे. त्याने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याऐवजी क्रिएटिव क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्यने 5 वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केलय. चित्रपट बनवण्याबद्दल तो बरच काही शिकलाय.

हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आहे. त्याने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याऐवजी क्रिएटिव क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्यने 5 वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केलय. चित्रपट बनवण्याबद्दल तो बरच काही शिकलाय.

4 / 6
त्याला आर्ट आणि म्युजिकमध्ये रुची आहे. त्याच मुख्य करिअर चित्रपट, म्युजिक आणि आर्टमध्ये होणार आहे. एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्य लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पुढच्या काही दिवसात त्याच्याबद्दल मोठी घोषणा होऊ शकते.

त्याला आर्ट आणि म्युजिकमध्ये रुची आहे. त्याच मुख्य करिअर चित्रपट, म्युजिक आणि आर्टमध्ये होणार आहे. एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्य लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पुढच्या काही दिवसात त्याच्याबद्दल मोठी घोषणा होऊ शकते.

5 / 6
ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण त्याचबरोबर त्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा सक्रीय आहेत. बरेच ठाकरे राजकारणात आहेत. ऐश्वर्य बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवू शकतो.

ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण त्याचबरोबर त्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा सक्रीय आहेत. बरेच ठाकरे राजकारणात आहेत. ऐश्वर्य बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवू शकतो.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.