आयपीएल स्पर्धेतील पाच संघांच्या कर्णधारांवर बंदीची टांगती तलवार, का ते जाणून घ्या
आयपीएल स्पर्धा दिवसगणिक रंगतदार वळण घेत आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. दुसरीकडे, स्पर्धेत आचारसंहिता कटाक्षाने पाळवी लागत आहे. अन्यथा कर्णधारांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. आतापर्यंत पाच कर्णधारांवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. चूक वेळीच सुधारली नाही तर बंदीची कारवाई होऊ शकते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
उन्हाळ्यात कोणते फळ खाणे शरीरासाठी चांगले असते?
डिप्रेशनपासून वाचायचं असेल तर या 5 सवयींपासून दूर रहा
रोज एक अंजीर खाल्ल्याने शरीरात घडतील हे महत्वाचे बदल....
IPL : आयपीएल स्पर्धेत 100 सामने जिंकणारे संघ, नंबर 1 कोण?
'ऑल टाइम क्रश', नाकात नथ, केसात गजरा, लाल रंगाच्या साडीमधील ही अप्सरा कोण?
शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी काय खावे ?
