आयपीएल स्पर्धेतील पाच संघांच्या कर्णधारांवर बंदीची टांगती तलवार, का ते जाणून घ्या
आयपीएल स्पर्धा दिवसगणिक रंगतदार वळण घेत आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. दुसरीकडे, स्पर्धेत आचारसंहिता कटाक्षाने पाळवी लागत आहे. अन्यथा कर्णधारांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. आतापर्यंत पाच कर्णधारांवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. चूक वेळीच सुधारली नाही तर बंदीची कारवाई होऊ शकते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories