AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल स्पर्धेत 25 एप्रिल 2026 रोजी दोन सामने पार पडले. या दोन्ही सामन्यात धावांचा वर्षाव झाला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात इतक्या धावा एका दिवसात कधीच झाल्या नव्हत्या. इतकंच काय तर 16 झेल सोडले गेले.

| Updated on: Apr 26, 2026 | 3:34 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत 25 एप्रिल हा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण या दिवशी खोऱ्याने धावा झाल्या. दोन सामन्यात 200 पार धावा झाल्या झाल्या. त्याची गोळा बेरीज केली तर एकूण 986 धावा झाल्या आहेत. आयपीएल स्प्रधेत इतक्या धावा एका दिवसात कधीच झाल्या नव्हत्या. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेत 25 एप्रिल हा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण या दिवशी खोऱ्याने धावा झाल्या. दोन सामन्यात 200 पार धावा झाल्या झाल्या. त्याची गोळा बेरीज केली तर एकूण 986 धावा झाल्या आहेत. आयपीएल स्प्रधेत इतक्या धावा एका दिवसात कधीच झाल्या नव्हत्या. (Photo: PTI)

1 / 5
आयपीएल स्पर्धेतील 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकूण 529 धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 264 धावा केल्या. तर पंजाब किंग्सने या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. (Photo: PTI)

आयपीएल स्पर्धेतील 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकूण 529 धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 264 धावा केल्या. तर पंजाब किंग्सने या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. (Photo: PTI)

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील 36वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या साम्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या. तकर सनरायझर्स हैदराबादने 229 धावा करून हा सामना जिंकला. या सामन्यात 457 धावा झाल्या. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेतील 36वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या साम्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या. तकर सनरायझर्स हैदराबादने 229 धावा करून हा सामना जिंकला. या सामन्यात 457 धावा झाल्या. (Photo: PTI)

3 / 5
आयपीएल स्पर्धेत एका दिवसात इतक्या धावा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे 16 झेल सोडले. दिल्ली पंजाब सामन्यात 8, तर राजस्थान हैदराबाद सामन्यात 8 झेल सुटले.  16 झेल हे 14 खेळाडूंनी सोडले. यात करूण नायर आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी दोन झेल सोडले. (Photo: PTI)

आयपीएल स्पर्धेत एका दिवसात इतक्या धावा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे 16 झेल सोडले. दिल्ली पंजाब सामन्यात 8, तर राजस्थान हैदराबाद सामन्यात 8 झेल सुटले. 16 झेल हे 14 खेळाडूंनी सोडले. यात करूण नायर आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी दोन झेल सोडले. (Photo: PTI)

4 / 5
आयपीएल स्पर्धेत झेल सुटले नसते तर कदाचित चित्र काही वेगळं असतं. पण झेल सुटल्याने दोन्ही सामन्यात 200 पार धावांचं लक्ष्य गाठलं गेलं. विकेट पडल्यानंतर धावगतीला ब्रेक बसतो. पण झेल सुटल्याने धावांची गती आणखी वेगाने वाढली. (Photo: PTI)

आयपीएल स्पर्धेत झेल सुटले नसते तर कदाचित चित्र काही वेगळं असतं. पण झेल सुटल्याने दोन्ही सामन्यात 200 पार धावांचं लक्ष्य गाठलं गेलं. विकेट पडल्यानंतर धावगतीला ब्रेक बसतो. पण झेल सुटल्याने धावांची गती आणखी वेगाने वाढली. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार