WTC 2027: भारताने वेस्ट इंडिजला दुसर्या सामन्यात पराभूत केलं तर गुणतालिकेत असा होईल बदल, जाणून घ्या
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
