AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027: भारताने वेस्ट इंडिजला दुसर्‍या सामन्यात पराभूत केलं तर गुणतालिकेत असा होईल बदल, जाणून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केला.

| Updated on: Oct 05, 2025 | 6:52 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. मात्र टॉप 2 मध्ये येण्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. मात्र टॉप 2 मध्ये येण्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी झाली आहे. पण अजूनही तिसर्‍या स्थानावरच समाधान मानवं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या, तर श्रीलंका 66.67 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.  (Photo- BCCI Twitter)

भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी झाली आहे. पण अजूनही तिसर्‍या स्थानावरच समाधान मानवं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या, तर श्रीलंका 66.67 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
भारत वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo- BCCI Twitter)

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने हा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत वाढ होईल. भारताची विजयी टक्केवारी दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर 61.90 इतकी होईल. पण श्रीलंकेच्या तुलनेत कमी असल्याने ही तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल. भारताचा पुढची कसोटी मालिका श्रीलंकेशी होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने हा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत वाढ होईल. भारताची विजयी टक्केवारी दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर 61.90 इतकी होईल. पण श्रीलंकेच्या तुलनेत कमी असल्याने ही तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल. भारताचा पुढची कसोटी मालिका श्रीलंकेशी होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
वेस्ट इंडिजने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारीला फटका बसेल. इतकंच काय तर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर येईल. भारताची विजयी टक्केवारी 47.62 इतकी होईल आणि तिसऱ्या स्थानावर राहील. तर वेस्ट इंडिज 20 टक्क्यांसह पाचव्या स्थानी राहील. हा सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 52.38 राहील. तर वेस्ट 6.67 टक्क्यांसह सहाव्या स्थानी राहील. (Photo- BCCI Twitter)

वेस्ट इंडिजने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारीला फटका बसेल. इतकंच काय तर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर येईल. भारताची विजयी टक्केवारी 47.62 इतकी होईल आणि तिसऱ्या स्थानावर राहील. तर वेस्ट इंडिज 20 टक्क्यांसह पाचव्या स्थानी राहील. हा सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 52.38 राहील. तर वेस्ट 6.67 टक्क्यांसह सहाव्या स्थानी राहील. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक