AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027: भारताने वेस्ट इंडिजला दुसर्‍या सामन्यात पराभूत केलं तर गुणतालिकेत असा होईल बदल, जाणून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केला.

| Updated on: Oct 05, 2025 | 6:52 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. मात्र टॉप 2 मध्ये येण्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. मात्र टॉप 2 मध्ये येण्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी झाली आहे. पण अजूनही तिसर्‍या स्थानावरच समाधान मानवं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या, तर श्रीलंका 66.67 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.  (Photo- BCCI Twitter)

भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी झाली आहे. पण अजूनही तिसर्‍या स्थानावरच समाधान मानवं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या, तर श्रीलंका 66.67 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
भारत वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo- BCCI Twitter)

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने हा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत वाढ होईल. भारताची विजयी टक्केवारी दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर 61.90 इतकी होईल. पण श्रीलंकेच्या तुलनेत कमी असल्याने ही तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल. भारताचा पुढची कसोटी मालिका श्रीलंकेशी होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने हा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत वाढ होईल. भारताची विजयी टक्केवारी दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर 61.90 इतकी होईल. पण श्रीलंकेच्या तुलनेत कमी असल्याने ही तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल. भारताचा पुढची कसोटी मालिका श्रीलंकेशी होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
वेस्ट इंडिजने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारीला फटका बसेल. इतकंच काय तर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर येईल. भारताची विजयी टक्केवारी 47.62 इतकी होईल आणि तिसऱ्या स्थानावर राहील. तर वेस्ट इंडिज 20 टक्क्यांसह पाचव्या स्थानी राहील. हा सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 52.38 राहील. तर वेस्ट 6.67 टक्क्यांसह सहाव्या स्थानी राहील. (Photo- BCCI Twitter)

वेस्ट इंडिजने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारीला फटका बसेल. इतकंच काय तर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर येईल. भारताची विजयी टक्केवारी 47.62 इतकी होईल आणि तिसऱ्या स्थानावर राहील. तर वेस्ट इंडिज 20 टक्क्यांसह पाचव्या स्थानी राहील. हा सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 52.38 राहील. तर वेस्ट 6.67 टक्क्यांसह सहाव्या स्थानी राहील. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.