AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK T20 World Cup : टीम इंडियाकडून हरल्यामुळे पाकिस्तान टीमच किती मोठं नुकसान, फक्त किती कोटी मिळणार?

IND vs PAK T20 World Cup : T20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए च्या सामन्यात काल टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं. 6 रन्सने टीम इंडियाने मॅच जिंकली. जिंकणारा सामना पाकिस्तानने हरला. हा त्यांच्यासाठी मोठा झटका आहे.

| Edited By: | Updated on: Jun 12, 2024 | 2:16 PM
Share
टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच कोट्यवधी रुपयांच नुकसान झालय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं नुकसान कुठलं आणि किती झालं? T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान टीमचे आतापर्यंत दोन पराभव झाले आहेत. पहिल्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या टीमने पाकिस्तानला पराभवाचा पाणी पाजलं होतं.

टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच कोट्यवधी रुपयांच नुकसान झालय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं नुकसान कुठलं आणि किती झालं? T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान टीमचे आतापर्यंत दोन पराभव झाले आहेत. पहिल्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या टीमने पाकिस्तानला पराभवाचा पाणी पाजलं होतं.

1 / 5
आधी अमेरिका आणि आता टीम इंडियाकडून पराभव झाल्याने पाकिस्तानच सुपर-8 मध्ये पोहोचण कठीण दिसतय. पाकिस्तान टीमला सुपर-8 गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याशिवाय भारत आणि अमेरिकेमध्ये कोणा एकाने आपल्या उरलेल्या सामन्यामध्ये खूप मोठ्या फरकाने पराभूत होणे आवश्यक आहे.

आधी अमेरिका आणि आता टीम इंडियाकडून पराभव झाल्याने पाकिस्तानच सुपर-8 मध्ये पोहोचण कठीण दिसतय. पाकिस्तान टीमला सुपर-8 गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याशिवाय भारत आणि अमेरिकेमध्ये कोणा एकाने आपल्या उरलेल्या सामन्यामध्ये खूप मोठ्या फरकाने पराभूत होणे आवश्यक आहे.

2 / 5
सध्या टीम इंडियाा आणि अमेरिकेने जो खेळ दाखवलाय, तो पाहता दोन्ही टीम्स इतका खराब खेळ दाखवतील याची शक्यता कमी आहे. म्हणजे पाकिस्तानी टीमवर ग्रुप स्टेजमधून बाहेर होण्याचा धोका आहे.

सध्या टीम इंडियाा आणि अमेरिकेने जो खेळ दाखवलाय, तो पाहता दोन्ही टीम्स इतका खराब खेळ दाखवतील याची शक्यता कमी आहे. म्हणजे पाकिस्तानी टीमवर ग्रुप स्टेजमधून बाहेर होण्याचा धोका आहे.

3 / 5
पाकिस्तानी क्रिकेट टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर गेली, तर टुर्नामेंटमध्ये त्यांचा शेवट 9 ते 12 व्या स्थाना दरम्यान होऊ शकतो.

पाकिस्तानी क्रिकेट टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर गेली, तर टुर्नामेंटमध्ये त्यांचा शेवट 9 ते 12 व्या स्थाना दरम्यान होऊ शकतो.

4 / 5
असं झाल्यास पाकिस्तानी टीमला 2 कोटी रुपये मिळतील. ICC कडून 9 ते 12 व्या स्थानावर राहणाऱ्या टीमना एवढी रक्कम मिळणार आहे.

असं झाल्यास पाकिस्तानी टीमला 2 कोटी रुपये मिळतील. ICC कडून 9 ते 12 व्या स्थानावर राहणाऱ्या टीमना एवढी रक्कम मिळणार आहे.

5 / 5
Follow Us
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर