AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत रचले इतके विक्रम, जाणून घ्या

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी पराभूत केलं आहे.

| Updated on: Nov 25, 2024 | 5:51 PM
Share
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.

1 / 5
ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.

2 / 5
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.

3 / 5
आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.

आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.

4 / 5
वर्ष 2000 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. सातव्या विजयासह भारताने या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

वर्ष 2000 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. सातव्या विजयासह भारताने या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.