AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत रचले इतके विक्रम, जाणून घ्या

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी पराभूत केलं आहे.

| Updated on: Nov 25, 2024 | 5:51 PM
Share
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.

1 / 5
ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.

2 / 5
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.

3 / 5
आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.

आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.

4 / 5
वर्ष 2000 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. सातव्या विजयासह भारताने या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

वर्ष 2000 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. सातव्या विजयासह भारताने या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.