IND vs ENG : पाचवी कसोटी जिंकताच भारत रचणार इतिहास, 112 वर्षापूर्वी रेकॉर्डची करणार बरोबरी
भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून आहे. हा सामना भारताने जिंकला तर एक नवा इतिहास भारताच्या नावावर रचला जाईल. 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेट मालिकेत अशी घटना घडणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
