AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पाचवी कसोटी जिंकताच भारत रचणार इतिहास, 112 वर्षापूर्वी रेकॉर्डची करणार बरोबरी

भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून आहे. हा सामना भारताने जिंकला तर एक नवा इतिहास भारताच्या नावावर रचला जाईल. 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेट मालिकेत अशी घटना घडणार आहे.

| Updated on: Mar 04, 2024 | 4:50 PM
Share
भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी टीम इंडियाने जिंकली आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 3-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाचवा सामना जिंकून भारत या मालिकेचा शेवट गोड करण्याचा तयारीत आहे.

भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी टीम इंडियाने जिंकली आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 3-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाचवा सामना जिंकून भारत या मालिकेचा शेवट गोड करण्याचा तयारीत आहे.

1 / 6
धर्मशाळेत पाचवा कसोटी सामना जिंकताच भारत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांची बरोबरी करण्याची संधी आहे. आतापर्यंत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकण्याची किमया या दोन संघांच्या नावावर आहे.

धर्मशाळेत पाचवा कसोटी सामना जिंकताच भारत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांची बरोबरी करण्याची संधी आहे. आतापर्यंत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकण्याची किमया या दोन संघांच्या नावावर आहे.

2 / 6
112 वर्षांपूर्वी इंग्लंडने अशी कामगिरी केली होती. म्हणजेच 1912 साली इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमवून कमबॅक केलं होतं. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1897/98 आणि 1901/02 मध्ये केलं होतं. आता अशी कामगिरी करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

112 वर्षांपूर्वी इंग्लंडने अशी कामगिरी केली होती. म्हणजेच 1912 साली इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमवून कमबॅक केलं होतं. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1897/98 आणि 1901/02 मध्ये केलं होतं. आता अशी कामगिरी करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

3 / 6
भारताने या मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्यानंतर जबरदस्त कमबॅक तीन सामने जिंकत मालिका खिशात घातली. त्यामुळे पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या रेकॉर्डशी बरोबरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भारताने या मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्यानंतर जबरदस्त कमबॅक तीन सामने जिंकत मालिका खिशात घातली. त्यामुळे पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या रेकॉर्डशी बरोबरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

4 / 6
इंग्लंडने हैदराबाद कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसरा कसोटी भारताने 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना भारताने 434 धावांनी आणि चौथा कसोटी सामना भारताने 5 गडी राखून जिंकला होता.

इंग्लंडने हैदराबाद कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसरा कसोटी भारताने 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना भारताने 434 धावांनी आणि चौथा कसोटी सामना भारताने 5 गडी राखून जिंकला होता.

5 / 6
भारताने मायदेशात सलग 17वी कसोटी मालिका जिंकली आहे. 2013 पासून विजयी मालिका सुरु आहे. भारताने सातव्यांदा पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर मालिका आपल्या नावावर केली आहे.

भारताने मायदेशात सलग 17वी कसोटी मालिका जिंकली आहे. 2013 पासून विजयी मालिका सुरु आहे. भारताने सातव्यांदा पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर मालिका आपल्या नावावर केली आहे.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी