IND vs SA : दुसरा कसोटी सामना जिंकताच टीम इंडिया नोंदवणार असा विक्रम, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये होणार फायदा
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना जिंकत दक्षिण अफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधवी लागणार आहे. असं असताना टीम इंडियाने पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे विजयाच्या आशा वाढल्या आहे. जर विजय झाला तर टीम इंडिया नवा इतिहास रचणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
