AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेत भारताचा दबदबा, 2012 पासून असा आहे रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2012 पासून टी20 मालिकांचा निकाल पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. 2012 साली झालेली दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. मात्र त्यानंतर भारताने सर्वच मालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

| Updated on: Jan 22, 2025 | 8:41 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यावरही भारताची मजबूत पकड दिसत आहे. तसं पाहिलं तर भारताने 2012 पासून इंग्लंडला विजयाची चव चाखू दिली नाही. 2012 साली  दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यावरही भारताची मजबूत पकड दिसत आहे. तसं पाहिलं तर भारताने 2012 पासून इंग्लंडला विजयाची चव चाखू दिली नाही. 2012 साली दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

1 / 5
2017 साली तीन सामन्यांची टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. दुसरा सामना 5 धावांनी, तर तिसरा सामना हा 75 धावांनी जिंकला.

2017 साली तीन सामन्यांची टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. दुसरा सामना 5 धावांनी, तर तिसरा सामना हा 75 धावांनी जिंकला.

2 / 5
2018 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पहिला सामना भारताने 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि 5 विकेट राखून जिंकला. तिसरा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला.

2018 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पहिला सामना भारताने 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि 5 विकेट राखून जिंकला. तिसरा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला.

3 / 5
2021 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा सामना भारताने, तिसरा सामना इंग्लंडने, चौथा आणि पाचवा सामना भारताने जिंकला.

2021 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा सामना भारताने, तिसरा सामना इंग्लंडने, चौथा आणि पाचवा सामना भारताने जिंकला.

4 / 5
2022 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. (सर्व फोटो- बीसीसीआय)

2022 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.