AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेत भारताचा दबदबा, 2012 पासून असा आहे रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2012 पासून टी20 मालिकांचा निकाल पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. 2012 साली झालेली दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. मात्र त्यानंतर भारताने सर्वच मालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

| Updated on: Jan 22, 2025 | 8:41 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यावरही भारताची मजबूत पकड दिसत आहे. तसं पाहिलं तर भारताने 2012 पासून इंग्लंडला विजयाची चव चाखू दिली नाही. 2012 साली  दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यावरही भारताची मजबूत पकड दिसत आहे. तसं पाहिलं तर भारताने 2012 पासून इंग्लंडला विजयाची चव चाखू दिली नाही. 2012 साली दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

1 / 5
2017 साली तीन सामन्यांची टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. दुसरा सामना 5 धावांनी, तर तिसरा सामना हा 75 धावांनी जिंकला.

2017 साली तीन सामन्यांची टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. दुसरा सामना 5 धावांनी, तर तिसरा सामना हा 75 धावांनी जिंकला.

2 / 5
2018 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पहिला सामना भारताने 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि 5 विकेट राखून जिंकला. तिसरा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला.

2018 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पहिला सामना भारताने 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि 5 विकेट राखून जिंकला. तिसरा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला.

3 / 5
2021 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा सामना भारताने, तिसरा सामना इंग्लंडने, चौथा आणि पाचवा सामना भारताने जिंकला.

2021 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा सामना भारताने, तिसरा सामना इंग्लंडने, चौथा आणि पाचवा सामना भारताने जिंकला.

4 / 5
2022 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. (सर्व फोटो- बीसीसीआय)

2022 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.