इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेत भारताचा दबदबा, 2012 पासून असा आहे रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2012 पासून टी20 मालिकांचा निकाल पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. 2012 साली झालेली दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. मात्र त्यानंतर भारताने सर्वच मालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
