AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 मोठे सुपरस्टार, पण अभिनेत्रीला मिळालं चित्रपटाचं सर्व क्रेडिट, 1989 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही लोक…

बॉलिवूडच्या या चित्रपटामध्ये 2 मोठे स्टार असून देखील चित्रपटातील अभिनेत्रीला मिळालं होतं सर्व श्रेय. चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर. कमाई पाहून सर्वच हादरले होते.

| Updated on: Mar 03, 2026 | 10:45 AM
Share
1989 साली प्रदर्शित झालेला 'चांदनी' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय म्युझिकल-रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात श्रीदेवी, ऋषि कपूर आणि विनोद खन्ना हे दिग्गज कलाकार एकत्र झळकले होते.

1989 साली प्रदर्शित झालेला 'चांदनी' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय म्युझिकल-रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात श्रीदेवी, ऋषि कपूर आणि विनोद खन्ना हे दिग्गज कलाकार एकत्र झळकले होते.

1 / 6
चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज निर्माते-दिग्दर्शक यश चोपड़ा यांनी केले होते. तसेच यात वहीदा रहमान, सुषमा सेठ आणि अचला सचदेव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज निर्माते-दिग्दर्शक यश चोपड़ा यांनी केले होते. तसेच यात वहीदा रहमान, सुषमा सेठ आणि अचला सचदेव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

2 / 6
‘चांदनी’ हा एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठे यश मिळवले आणि श्रीदेवी यांना ‘इंडस्ट्रीची चांदनी’ अशी ओळख मिळाली. चित्रपटातील जवळपास सर्व गाणी सुपरहिट ठरली. ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां’ आणि ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ ही गाणी आजही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत.

‘चांदनी’ हा एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठे यश मिळवले आणि श्रीदेवी यांना ‘इंडस्ट्रीची चांदनी’ अशी ओळख मिळाली. चित्रपटातील जवळपास सर्व गाणी सुपरहिट ठरली. ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां’ आणि ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ ही गाणी आजही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत.

3 / 6
कामना चंद्रा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. सुमारे 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई केली. इतकेच नाही तर या चित्रपटाला 37व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ हा सन्मान मिळाला.

कामना चंद्रा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. सुमारे 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई केली. इतकेच नाही तर या चित्रपटाला 37व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ हा सन्मान मिळाला.

4 / 6
चित्रपटात ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांसारखे मोठे स्टार असतानाही सर्वाधिक श्रेय श्रीदेवींनाच मिळाले.

चित्रपटात ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांसारखे मोठे स्टार असतानाही सर्वाधिक श्रेय श्रीदेवींनाच मिळाले.

5 / 6
आजही ‘चांदनी’ म्हटले की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर श्रीदेवींचीच प्रतिमा उभी राहते. फक्त अभिनयच नाही तर त्यांच्या फॅशन सेन्सलाही मोठी दाद मिळाली.

आजही ‘चांदनी’ म्हटले की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर श्रीदेवींचीच प्रतिमा उभी राहते. फक्त अभिनयच नाही तर त्यांच्या फॅशन सेन्सलाही मोठी दाद मिळाली.

6 / 6
Follow Us
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...