AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यग्रहणाच्या दिवशी ‘या’ 5 वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ, मिळतो प्रचंड लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या दिवशी या पाच वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ. करिअरमध्ये मिळते यश.

| Updated on: Mar 03, 2026 | 12:24 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते.

1 / 6
सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे दान लाभदायी ठरते.

सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे दान लाभदायी ठरते.

2 / 6
तांबे धातूचा संबंध सूर्याशी जोडला जातो. या दिवशी तांब्याची भांडी दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

तांबे धातूचा संबंध सूर्याशी जोडला जातो. या दिवशी तांब्याची भांडी दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

3 / 6
गहू हा धान्यप्रकारही सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते अशी समजूत आहे.

गहू हा धान्यप्रकारही सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते अशी समजूत आहे.

4 / 6
गव्हासह इतर धान्यांचे दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नारळ आणि काळे तीळ यांचे दान सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष फलदायी मानले जाते.

गव्हासह इतर धान्यांचे दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नारळ आणि काळे तीळ यांचे दान सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष फलदायी मानले जाते.

5 / 6
सूचना (डिस्क्लेमर): वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यातील दाव्यांची शास्त्रीय पुष्टी नाही. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सूचना (डिस्क्लेमर): वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यातील दाव्यांची शास्त्रीय पुष्टी नाही. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

6 / 6
Follow Us
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.