AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यग्रहणाच्या दिवशी ‘या’ 5 वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ, मिळतो प्रचंड लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या दिवशी या पाच वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ. करिअरमध्ये मिळते यश.

| Updated on: Mar 03, 2026 | 12:24 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते.

1 / 6
सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे दान लाभदायी ठरते.

सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे दान लाभदायी ठरते.

2 / 6
तांबे धातूचा संबंध सूर्याशी जोडला जातो. या दिवशी तांब्याची भांडी दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

तांबे धातूचा संबंध सूर्याशी जोडला जातो. या दिवशी तांब्याची भांडी दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

3 / 6
गहू हा धान्यप्रकारही सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते अशी समजूत आहे.

गहू हा धान्यप्रकारही सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते अशी समजूत आहे.

4 / 6
गव्हासह इतर धान्यांचे दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नारळ आणि काळे तीळ यांचे दान सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष फलदायी मानले जाते.

गव्हासह इतर धान्यांचे दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नारळ आणि काळे तीळ यांचे दान सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष फलदायी मानले जाते.

5 / 6
सूचना (डिस्क्लेमर): वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यातील दाव्यांची शास्त्रीय पुष्टी नाही. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सूचना (डिस्क्लेमर): वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यातील दाव्यांची शास्त्रीय पुष्टी नाही. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

6 / 6
Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका