हार्दिक पांड्याने टीम सोडल्यानंतर प्रशिक्षक आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला की…
आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहेत. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 24 मार्चला आमनेसामने येतील. दोन्ही संघात कर्णधारपदावरून बरंच काही घडलं आहे. आता यावर गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक हार्दिक पांड्याने मौन सोडलं आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
