AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, मोडला 16 वर्ष जुना विक्रम

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात लखनौने 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने या सामन्यात पाच विकेट घेतल्या.

| Updated on: Apr 04, 2025 | 10:20 PM
Share
आयपीएल 2025 च्या 16व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 5 विकेट घेतल्या. यासह मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे.

आयपीएल 2025 च्या 16व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 5 विकेट घेतल्या. यासह मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे.

1 / 5
 हार्दिकने या सामन्यात आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच लखनौ सुपर जायंट्सच्या 5 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी झाला. या सामन्यात त्याने 4 षटकांत 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

हार्दिकने या सामन्यात आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच लखनौ सुपर जायंट्सच्या 5 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी झाला. या सामन्यात त्याने 4 षटकांत 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

2 / 5
लखनौविरुद्ध 5 विकेट्स घेत मुंबईचा कर्णधार हार्दिकने कुंबळेचा 16 वर्षांचा जुना विक्रम मोडला. कर्णधार म्हणून आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

लखनौविरुद्ध 5 विकेट्स घेत मुंबईचा कर्णधार हार्दिकने कुंबळेचा 16 वर्षांचा जुना विक्रम मोडला. कर्णधार म्हणून आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

3 / 5
2009 च्या आयपीएलमध्ये अनिल कुंबळेने 16 धावांत 4 बळी घेतले होते. पण आता हार्दिकने 36 धावांत 5 बळी घेत त्याला मागे टाकले आहे.

2009 च्या आयपीएलमध्ये अनिल कुंबळेने 16 धावांत 4 बळी घेतले होते. पण आता हार्दिकने 36 धावांत 5 बळी घेत त्याला मागे टाकले आहे.

4 / 5
पांड्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून या लीगमध्ये 36 डावांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत, तर कुंबळेने कर्णधार म्हणून 26 डावांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनने 28 डावांमध्ये 25 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo- Mumbai Indians)

पांड्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून या लीगमध्ये 36 डावांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत, तर कुंबळेने कर्णधार म्हणून 26 डावांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनने 28 डावांमध्ये 25 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo- Mumbai Indians)

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.