AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : बूम..बूम..बूमराह…! तिसऱ्या कसोटी सामन्यात रचणार मोठा विक्रम, काय ते वाचा

India vs England 3rd Test: भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरुवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या सामन्यात एक खास विक्रम जसप्रीत बुमराह रचण्याचा तयारीत आहे. मैसूर एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडू शकतो.

| Updated on: Feb 14, 2024 | 6:14 PM
Share
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर याचा प्रभाव पडणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर..कारण बेझबॉलची दाणादाण बूमबॉलने उडवून दिली आहे.

भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर याचा प्रभाव पडणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर..कारण बेझबॉलची दाणादाण बूमबॉलने उडवून दिली आहे.

1 / 6
पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त कमबॅक केलं. एकट्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दोन डावात एकूण 9 गडी बाद केले. तसेच विजयाचा खरा शिल्पकार ठरला.

पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त कमबॅक केलं. एकट्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दोन डावात एकूण 9 गडी बाद केले. तसेच विजयाचा खरा शिल्पकार ठरला.

2 / 6
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या मनात जसप्रीत बुमराहची भीती बसली आहे. त्यात बुमराह एक खास विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे. म्हैसूर एक्स्प्रेसने नावाने प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत काढणार आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या मनात जसप्रीत बुमराहची भीती बसली आहे. त्यात बुमराह एक खास विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे. म्हैसूर एक्स्प्रेसने नावाने प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत काढणार आहे.

3 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक पाचवेळा गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानी आहे. जवागल श्रीनाथने पाच गडी बाद करण्याची किमया 13 वेळा साधली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक पाचवेळा गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानी आहे. जवागल श्रीनाथने पाच गडी बाद करण्याची किमया 13 वेळा साधली आहे.

4 / 6
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 12 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेताच एक जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी साधणार आहे. अशी कामगिरी करणार टीम इंडियाचा दुसरा गोलंदाज ठरेल.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 12 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेताच एक जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी साधणार आहे. अशी कामगिरी करणार टीम इंडियाचा दुसरा गोलंदाज ठरेल.

5 / 6
कपिल देव हा टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. कपिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेतले आहेत. कपिल देवने 24 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

कपिल देव हा टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. कपिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेतले आहेत. कपिल देवने 24 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.