AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : बूम..बूम..बूमराह…! तिसऱ्या कसोटी सामन्यात रचणार मोठा विक्रम, काय ते वाचा

India vs England 3rd Test: भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरुवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या सामन्यात एक खास विक्रम जसप्रीत बुमराह रचण्याचा तयारीत आहे. मैसूर एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडू शकतो.

| Updated on: Feb 14, 2024 | 6:14 PM
Share
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर याचा प्रभाव पडणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर..कारण बेझबॉलची दाणादाण बूमबॉलने उडवून दिली आहे.

भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर याचा प्रभाव पडणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर..कारण बेझबॉलची दाणादाण बूमबॉलने उडवून दिली आहे.

1 / 6
पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त कमबॅक केलं. एकट्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दोन डावात एकूण 9 गडी बाद केले. तसेच विजयाचा खरा शिल्पकार ठरला.

पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त कमबॅक केलं. एकट्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दोन डावात एकूण 9 गडी बाद केले. तसेच विजयाचा खरा शिल्पकार ठरला.

2 / 6
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या मनात जसप्रीत बुमराहची भीती बसली आहे. त्यात बुमराह एक खास विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे. म्हैसूर एक्स्प्रेसने नावाने प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत काढणार आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या मनात जसप्रीत बुमराहची भीती बसली आहे. त्यात बुमराह एक खास विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे. म्हैसूर एक्स्प्रेसने नावाने प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत काढणार आहे.

3 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक पाचवेळा गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानी आहे. जवागल श्रीनाथने पाच गडी बाद करण्याची किमया 13 वेळा साधली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक पाचवेळा गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानी आहे. जवागल श्रीनाथने पाच गडी बाद करण्याची किमया 13 वेळा साधली आहे.

4 / 6
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 12 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेताच एक जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी साधणार आहे. अशी कामगिरी करणार टीम इंडियाचा दुसरा गोलंदाज ठरेल.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 12 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेताच एक जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी साधणार आहे. अशी कामगिरी करणार टीम इंडियाचा दुसरा गोलंदाज ठरेल.

5 / 6
कपिल देव हा टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. कपिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेतले आहेत. कपिल देवने 24 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

कपिल देव हा टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. कपिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेतले आहेत. कपिल देवने 24 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

6 / 6
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.