टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया पोहोचणार की नाही? त्या भाकीताने धाबे दणाणले
आयपीएल स्पर्धेचा थरार आता काही दिवसात अनुभवायला मिळणार आहे. पण इतर देशांमध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यात न्यूझीलंडच्या खेळाडूने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना धक्का बसला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
