वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाल्यानंतर बाबर आझमने विराट कोहलीला डिवचलं, तसंच ट्वीट करत जखमेवर चोळलं मीठ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा पराभूत झाला आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून आयसीसी चषकांचा दुष्काळ कायम ठेवला आहे. आता यात पाकिस्तानी खेळाडूंनी उडी घेतली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
