AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : धोनीनंतर रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, दक्षिण अफ्रिकेत अशी कामगिरी करणारा दुसरा कर्णधार

केपटाऊनमध्ये रंगलेला दुसरा कसोटी सामना भारताने दुसऱ्या दिवशीच 7 गडी राखून जिंकला. दोन दिवसात 33 गडी बाद झाले. त्यामुळे आता खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुसरीकडे मालिका बरोबरी सोडवल्याने कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

| Updated on: Jan 04, 2024 | 5:41 PM
Share
भारताने दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. तर केपटाऊनमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. या विजयासह मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. पहिला मालिका गमवल्याने टीम इंडियावर दडपण आलं होतं.

भारताने दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. तर केपटाऊनमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. या विजयासह मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. पहिला मालिका गमवल्याने टीम इंडियावर दडपण आलं होतं.

1 / 6
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात कर्णधार रोहित शर्माला यश आलं आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी जिंकण्याचा दबाव होता. त्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात कर्णधार रोहित शर्माला यश आलं आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी जिंकण्याचा दबाव होता. त्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

2 / 6
भारतीय संघ 1993 पासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र आजपर्यंत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, केपटाऊन कसोटी जिंकून टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अशी कामगिरी 13 वर्षांनंतर घडली आहे.

भारतीय संघ 1993 पासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र आजपर्यंत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, केपटाऊन कसोटी जिंकून टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अशी कामगिरी 13 वर्षांनंतर घडली आहे.

3 / 6
मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2010-2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे.

मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2010-2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे.

4 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्याने टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मायदेशात भारत इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्याने टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मायदेशात भारत इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

5 / 6
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार

6 / 6
Follow Us
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना