AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Dhas | जिंकलंस आणि जिंकवलंस, बीडच्या सचिनने टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचवलं

Sachin Dhas | टीम इंडियाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध घसरगुंडी झाली होती. मात्र बीडच्या सचिन धस याच्या बॅटिंगसमोर दक्षिण आफ्रिका ठस झाली. सचिनने टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं.

| Updated on: Feb 06, 2024 | 10:14 PM
Share
टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

1 / 5
सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.

सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.

2 / 5
सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.

सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.

3 / 5
टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.

टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.

4 / 5
दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे.  सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे. सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

5 / 5
Follow Us
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?