AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Dhas | जिंकलंस आणि जिंकवलंस, बीडच्या सचिनने टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचवलं

Sachin Dhas | टीम इंडियाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध घसरगुंडी झाली होती. मात्र बीडच्या सचिन धस याच्या बॅटिंगसमोर दक्षिण आफ्रिका ठस झाली. सचिनने टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं.

| Updated on: Feb 06, 2024 | 10:14 PM
Share
टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

1 / 5
सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.

सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.

2 / 5
सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.

सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.

3 / 5
टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.

टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.

4 / 5
दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे.  सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे. सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.