फ्लावर नही अय्यर..! अर्धशतक ठोकत श्रेयसने टीम इंडियाला संकटातून काढलं बाहेर
भारत आणि न्यूझीलंड सामना सुरु आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना आघाडीचे तीन फलंदाज झटपट गमावले. त्यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलसह डाव सावरला. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहोचली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
