AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुवाहाटी कसोटीत टेम्बा बावुमा इतिहास रचणार, विजयी होताच नावावर होणार वर्ल्ड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका रंगतदार वळणावर आली आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे, टेम्बा बावुमा विक्रम रचण्याच्या जवळ आहे. काय ते जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Nov 18, 2025 | 8:41 PM
Share
दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 30 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी दक्षिण अफ्रिकेकडे आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तरी मालिका दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होईल.  (फोटो- Proteas Men Twitter)

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 30 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी दक्षिण अफ्रिकेकडे आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तरी मालिका दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होईल. (फोटो- Proteas Men Twitter)

1 / 5
दक्षिण अफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला गवसणी घातली आहे. आता भारत दौऱ्यातही दक्षिण अफ्रिका यश मिळवताना दिसत आहे. आता गुवाहाटी कसोटी जिंकताच टेम्बा बावुमा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. (फोटो-Getty Images)

दक्षिण अफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला गवसणी घातली आहे. आता भारत दौऱ्यातही दक्षिण अफ्रिका यश मिळवताना दिसत आहे. आता गुवाहाटी कसोटी जिंकताच टेम्बा बावुमा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. (फोटो-Getty Images)

2 / 5
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेचा संघ एकही कसोटी सामना पराभूत झालेला नाही. त्याने 11 कसोटी सामन्यात संघाची धुरा सांभाळली. त्यात 10 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना ड्रॉ झाला आहे.  पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला होता. पण तेव्हा टेम्बा बावुमा मालिकेत नव्हता. संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर होती.  (फोटो- Proteas Men Twitter)

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेचा संघ एकही कसोटी सामना पराभूत झालेला नाही. त्याने 11 कसोटी सामन्यात संघाची धुरा सांभाळली. त्यात 10 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला होता. पण तेव्हा टेम्बा बावुमा मालिकेत नव्हता. संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर होती.  (फोटो- Proteas Men Twitter)

3 / 5
गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताला व्हाईट वॉश मिळेल.  दुसरीकडे, टेम्बा बावुमा आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या पराभवापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा जगातील पहिला कसोटी कर्णधार ठरेल.  (Photo: PTI)

गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताला व्हाईट वॉश मिळेल. दुसरीकडे, टेम्बा बावुमा आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या पराभवापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा जगातील पहिला कसोटी कर्णधार ठरेल. (Photo: PTI)

4 / 5
टीम इंडियाने गुवाहाटी कसोटी गमावली तर 2000 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला व्हाईटवॉश करेल. यापूर्वी 2000 मध्ये, हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकला होता.  (फोटो- Proteas Men Twitter)

टीम इंडियाने गुवाहाटी कसोटी गमावली तर 2000 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला व्हाईटवॉश करेल. यापूर्वी 2000 मध्ये, हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकला होता.  (फोटो- Proteas Men Twitter)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?