AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियाने कसोटीत षटकारांचा इतिहास रचला, 50 वर्षे जुना विक्रम मोडला

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. दुसऱ्या डावाचा खेळ सुरु आहे. दरम्यान, या मालिकेत फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला आहे. इतकंच काय तर भारताने षटकारांच्या बाबतीत इतिहास रचला आहे.

| Updated on: Jul 13, 2025 | 6:42 PM
Share
भारत आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात काय होते? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन सामन्यात 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. दरम्यान भारताने या मालिकेत एक मोठा विक्रम रचला आहे. (Photo : BCCI Twitter)

भारत आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात काय होते? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन सामन्यात 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. दरम्यान भारताने या मालिकेत एक मोठा विक्रम रचला आहे. (Photo : BCCI Twitter)

1 / 5
भारताने विदेशी भूमीवर कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडून इतिहास रचला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने 1974-75 कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याची किमया साधली होती. पण आता हा भारताने विक्रम मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

भारताने विदेशी भूमीवर कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडून इतिहास रचला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने 1974-75 कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याची किमया साधली होती. पण आता हा भारताने विक्रम मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

2 / 5
वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 1974-75 या वर्षात खेळलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 32 षटकार मारले होते. त्यानंतर कोणत्याही संघाने विदेशी भूमीवर इतके षटकार मारले नव्हते. भारताने हा विक्रम 50 वर्षानंतर मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 1974-75 या वर्षात खेळलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 32 षटकार मारले होते. त्यानंतर कोणत्याही संघाने विदेशी भूमीवर इतके षटकार मारले नव्हते. भारताने हा विक्रम 50 वर्षानंतर मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

3 / 5
भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत एकूम 35 षटकार मारले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात 12 आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 18 षटकार मारले होते. तेव्हा षटकारांची संख्या 30 होती. (Photo : BCCI Twitter)

भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत एकूम 35 षटकार मारले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात 12 आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 18 षटकार मारले होते. तेव्हा षटकारांची संख्या 30 होती. (Photo : BCCI Twitter)

4 / 5
भारताने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात एकूण पाच षटकार मारले. तसेच वेस्ट इंडिजचा 32 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. अजूनही भारताचा एक डाव शिल्लक आहे.  (Photo : BCCI Twitter)

भारताने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात एकूण पाच षटकार मारले. तसेच वेस्ट इंडिजचा 32 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. अजूनही भारताचा एक डाव शिल्लक आहे. (Photo : BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.