T20 World Cup 2024 : हे 3 फलंदाज ठरणार प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी, मुंबईच्या एकाचा समावेश

Icc T20I World Cup 2024 : टीम इंडियाला 2007 पासून टी 20 आणि 2011 नंतर वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा आहे.

| Updated on: May 10, 2024 | 6:32 PM
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करत आहेत. टीम इंडियाचे 3 फलंदाज हे प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतात.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करत आहेत. टीम इंडियाचे 3 फलंदाज हे प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतात.

1 / 6
विराट कोहली, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तिघे टी 20 वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार बॅटिंग करु शकतात. संजूने 17 व्या हंगामात 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 417 धावा केल्या आहेत.

विराट कोहली, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तिघे टी 20 वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार बॅटिंग करु शकतात. संजूने 17 व्या हंगामात 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 417 धावा केल्या आहेत.

2 / 6
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी आणि 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असलेला शिवम दुबे धमाका करु शकतो. शिवमने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 350 धावा केल्या आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी आणि 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असलेला शिवम दुबे धमाका करु शकतो. शिवमने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 350 धावा केल्या आहेत.

3 / 6
शिवम दुबे टीम इंडियासाठी फिनीशरची भूमिका बजावू शकतो. तसेच त्याच्याकडून 1-2 विकेट्सची अपेक्षा असणार आहे.

शिवम दुबे टीम इंडियासाठी फिनीशरची भूमिका बजावू शकतो. तसेच त्याच्याकडून 1-2 विकेट्सची अपेक्षा असणार आहे.

4 / 6
विराट कोहली झंझावाती बॅटिंग करण्यात माहिर आहेत. विराटने आतापर्यंत 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटकडून वर्ल्ड कपमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

विराट कोहली झंझावाती बॅटिंग करण्यात माहिर आहेत. विराटने आतापर्यंत 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटकडून वर्ल्ड कपमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

5 / 6
विराटने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे.

विराटने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.