AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 2023 | Virat Kohli याचा विंडिज दौऱ्यात ‘वनवास’ संपणार?

Virat Kohli West Indies vs Team India | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 11, 2023 | 4:11 PM
Share
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

1 / 6
विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

2 / 6
विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

3 / 6
विराट 2016 नंतर 2019 मध्ये  विंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा विराटने 2 अर्धशतकं लगावली. मात्र विराटला या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे आता विराटकडून या दौऱ्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

विराट 2016 नंतर 2019 मध्ये विंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा विराटने 2 अर्धशतकं लगावली. मात्र विराटला या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे आता विराटकडून या दौऱ्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

4 / 6
विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

5 / 6
विराटने परदेशातील अखेरचं  कसोटी शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 मध्ये पर्थ इथे ठोकलं होतं. विराटने त्या शतकी खेळीत 257 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 123 धावा केल्या होत्या.  (All Photos Credit : PTI/BCCI)

विराटने परदेशातील अखेरचं कसोटी शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 मध्ये पर्थ इथे ठोकलं होतं. विराटने त्या शतकी खेळीत 257 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 123 धावा केल्या होत्या. (All Photos Credit : PTI/BCCI)

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी