AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 2023 | Virat Kohli याचा विंडिज दौऱ्यात ‘वनवास’ संपणार?

Virat Kohli West Indies vs Team India | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे.

| Updated on: Jul 11, 2023 | 4:11 PM
Share
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

1 / 6
विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

2 / 6
विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

3 / 6
विराट 2016 नंतर 2019 मध्ये  विंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा विराटने 2 अर्धशतकं लगावली. मात्र विराटला या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे आता विराटकडून या दौऱ्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

विराट 2016 नंतर 2019 मध्ये विंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा विराटने 2 अर्धशतकं लगावली. मात्र विराटला या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे आता विराटकडून या दौऱ्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

4 / 6
विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

5 / 6
विराटने परदेशातील अखेरचं  कसोटी शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 मध्ये पर्थ इथे ठोकलं होतं. विराटने त्या शतकी खेळीत 257 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 123 धावा केल्या होत्या.  (All Photos Credit : PTI/BCCI)

विराटने परदेशातील अखेरचं कसोटी शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 मध्ये पर्थ इथे ठोकलं होतं. विराटने त्या शतकी खेळीत 257 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 123 धावा केल्या होत्या. (All Photos Credit : PTI/BCCI)

6 / 6
Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.