युवराज सिंह रोहित शर्मा-विराट कोहलीच्या कमबॅकवर काय म्हणाला?
Virat Kohli And Rohit Sharma | रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टी 20 टीम इंडियात कमबॅक झालं. तेव्हापासून क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रिया येत आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर रोहित-विराटच्या एन्ट्रीचं क्रिकेट चाहते कौतुक करतायेत. तर काहींकडून या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा 28 मार्चपासून थरार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?
फँड्री चित्रपटातील शालू आता कशी दिसते? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क
मराठी अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, ओळखलं का?
उन्हाळ्यात 'ही' 7 फळं खा आणि अनेक समस्या दूर ठेवा
जगातील गोल्ड कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
