AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सवयी करतील तुम्हाला तणावमुक्त, फॉलो करा या टिप्स!

तणावमुक्त डोक्यासाठी काय करायला हवं? अनेक आरोग्यतज्ञ सांगतात की सकाळच्या सवयी या मेंटल हेल्थसाठी फार महत्त्वाच्या ठरतात. तुमचं सकाळी उठल्यानंतर काय रुटीन आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मानसिक आरोग्य तणावमुक्त ठेवायचं असेल तर या टिप्स फॉलो करा.

| Updated on: Sep 02, 2023 | 7:43 PM
Share
सकाळी लवकर उठल्यावर मन प्रसन्न, माईंड फ्रेश राहतं. पहाटे उठणं तुमच्या मानसिक आरोग्यावर चमत्कार करू शकतं. असं म्हणतात की सकाळी खूप पॉजिटिव्ह एनर्जी असते. लहानपणी सुद्धा लवकर उठून अभ्यास करा असं सांगितलं जायचं. सकाळची वेळ फ्रेश असते.

सकाळी लवकर उठल्यावर मन प्रसन्न, माईंड फ्रेश राहतं. पहाटे उठणं तुमच्या मानसिक आरोग्यावर चमत्कार करू शकतं. असं म्हणतात की सकाळी खूप पॉजिटिव्ह एनर्जी असते. लहानपणी सुद्धा लवकर उठून अभ्यास करा असं सांगितलं जायचं. सकाळची वेळ फ्रेश असते.

1 / 5
सकाळी उठल्यावर एकांत अतिशय गरजेचा असतो. यावेळेत तुम्ही कुणाशीही न बोलता शांत चित्ताने बसावं. योगा करू शकता, ओम मंत्रोच्चार करू शकता ज्याने तुमचं मन आणि डोकं शांत राहील. सकाळी-सकाळी जरासा एकांत लाभल्यास दिवस चांगला जातो.

सकाळी उठल्यावर एकांत अतिशय गरजेचा असतो. यावेळेत तुम्ही कुणाशीही न बोलता शांत चित्ताने बसावं. योगा करू शकता, ओम मंत्रोच्चार करू शकता ज्याने तुमचं मन आणि डोकं शांत राहील. सकाळी-सकाळी जरासा एकांत लाभल्यास दिवस चांगला जातो.

2 / 5
व्यायाम करा! सकाळी उठून हालचाल करा. चालायला जा, उड्या मारा, व्यायाम करा, योगसाधना करा पण एका जागी बसून राहू नका. शरीर निरोगी राहिल्यास मन सुद्धा प्रसन्न आणि डोकं तणावमुक्त राहील त्यामुळे व्यायाम हा झालाच पाहिजे.

व्यायाम करा! सकाळी उठून हालचाल करा. चालायला जा, उड्या मारा, व्यायाम करा, योगसाधना करा पण एका जागी बसून राहू नका. शरीर निरोगी राहिल्यास मन सुद्धा प्रसन्न आणि डोकं तणावमुक्त राहील त्यामुळे व्यायाम हा झालाच पाहिजे.

3 / 5
दिवसभर काय करणार आहात याची एक डायरी मेंटेन करा. या डायरीमध्ये तुमचं काय काम आहे, किती वेळेत ते व्हायला हवं, काल काय राहिलं होतं असं सगळं तुम्ही या जर्नल मध्ये लिहा. ही सवय चांगली आहे. काही दिवस करून पहा तुम्हाला फरक जाणवेल. दिवसाचं प्लॅनिंग केलं की तणाव कमी होतो.

दिवसभर काय करणार आहात याची एक डायरी मेंटेन करा. या डायरीमध्ये तुमचं काय काम आहे, किती वेळेत ते व्हायला हवं, काल काय राहिलं होतं असं सगळं तुम्ही या जर्नल मध्ये लिहा. ही सवय चांगली आहे. काही दिवस करून पहा तुम्हाला फरक जाणवेल. दिवसाचं प्लॅनिंग केलं की तणाव कमी होतो.

4 / 5
डिजिटल डिटॉक्स! चुकूनही उठल्या उठल्या फोन घेऊन बसू नका. तणावग्रस्त होण्याचं पहिलं कारण वाक्य तंत्रज्ञानाचा अतिवापर. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या सगळ्यापासून सकाळी- सकाळी लांब राहा. या सवयीमुळे तुम्ही नक्कीच तणावमुक्त व्हाल.

डिजिटल डिटॉक्स! चुकूनही उठल्या उठल्या फोन घेऊन बसू नका. तणावग्रस्त होण्याचं पहिलं कारण वाक्य तंत्रज्ञानाचा अतिवापर. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या सगळ्यापासून सकाळी- सकाळी लांब राहा. या सवयीमुळे तुम्ही नक्कीच तणावमुक्त व्हाल.

5 / 5
Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.