TamilNadu Rains: अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 मृत्यू, पुढचे दोन दिवस Red Alert

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

| Updated on: Nov 11, 2021 | 8:39 AM
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2010 पासून भारतात चक्रीवादळामुळे 748 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे, चक्रीवादळामुळे दरवर्षी सरासरी 72  लोकांचा मृत्यू होत आहे. आणि ही चिंतेची बाब आहे की भारतातील प्रगत हवामान अंदाज प्रणाली, तज्ञ मिटरिओलॉजिस्ट असूनही अनेक वेळा तीव्र पावसाचे अंदाज चुकतात. यामुळे एजन्सींना तयारीसाठी कमी वेळ मिळतो.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2010 पासून भारतात चक्रीवादळामुळे 748 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे, चक्रीवादळामुळे दरवर्षी सरासरी 72 लोकांचा मृत्यू होत आहे. आणि ही चिंतेची बाब आहे की भारतातील प्रगत हवामान अंदाज प्रणाली, तज्ञ मिटरिओलॉजिस्ट असूनही अनेक वेळा तीव्र पावसाचे अंदाज चुकतात. यामुळे एजन्सींना तयारीसाठी कमी वेळ मिळतो.

1 / 5
हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

2 / 5
चेन्नईमध्ये संकटात सापडलेल्या आज 1,52,451 लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत.

चेन्नईमध्ये संकटात सापडलेल्या आज 1,52,451 लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत.

3 / 5
आठवड्याच्या शेवटी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आठवड्याच्या शेवटी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

4 / 5
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 20 हून अधिक एनडीआरएफ टीम तैनात केल्या जातील: तामिळनाडूमधील सध्याच्या पूर परिस्थितीवर एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले.

तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 20 हून अधिक एनडीआरएफ टीम तैनात केल्या जातील: तामिळनाडूमधील सध्याच्या पूर परिस्थितीवर एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.