AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TamilNadu Rains: अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 मृत्यू, पुढचे दोन दिवस Red Alert

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 8:39 AM
Share
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2010 पासून भारतात चक्रीवादळामुळे 748 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे, चक्रीवादळामुळे दरवर्षी सरासरी 72  लोकांचा मृत्यू होत आहे. आणि ही चिंतेची बाब आहे की भारतातील प्रगत हवामान अंदाज प्रणाली, तज्ञ मिटरिओलॉजिस्ट असूनही अनेक वेळा तीव्र पावसाचे अंदाज चुकतात. यामुळे एजन्सींना तयारीसाठी कमी वेळ मिळतो.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2010 पासून भारतात चक्रीवादळामुळे 748 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे, चक्रीवादळामुळे दरवर्षी सरासरी 72 लोकांचा मृत्यू होत आहे. आणि ही चिंतेची बाब आहे की भारतातील प्रगत हवामान अंदाज प्रणाली, तज्ञ मिटरिओलॉजिस्ट असूनही अनेक वेळा तीव्र पावसाचे अंदाज चुकतात. यामुळे एजन्सींना तयारीसाठी कमी वेळ मिळतो.

1 / 5
हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

2 / 5
चेन्नईमध्ये संकटात सापडलेल्या आज 1,52,451 लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत.

चेन्नईमध्ये संकटात सापडलेल्या आज 1,52,451 लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत.

3 / 5
आठवड्याच्या शेवटी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आठवड्याच्या शेवटी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

4 / 5
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 20 हून अधिक एनडीआरएफ टीम तैनात केल्या जातील: तामिळनाडूमधील सध्याच्या पूर परिस्थितीवर एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले.

तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 20 हून अधिक एनडीआरएफ टीम तैनात केल्या जातील: तामिळनाडूमधील सध्याच्या पूर परिस्थितीवर एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.