AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचे 4 कलाकार, जे हिट चित्रपट देऊन अचानक झाले गायब, शेवटचा तर चित्रपट पाहण्यासाठी गेला तो आलाच नाही

बॉलिवूडमधील चार असे कलाकार जे प्रचंड लोकप्रिय असून त्यांनी अचानक इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या 20 ते 30 वर्षांपासून त्यांची कसलीच माहिती समोर आलेली नाही.

| Updated on: Apr 06, 2026 | 5:22 PM
Share
बॉलिवूडची इंडस्ट्री बाहेरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच ती आतून गुंतागुंतीची असते. अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं, पण अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले.

बॉलिवूडची इंडस्ट्री बाहेरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच ती आतून गुंतागुंतीची असते. अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं, पण अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले.

1 / 6
त्यांच्या या अचानक गायब होण्यामागची कारणं आजही स्पष्ट नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या कथा अधिकच रहस्यमय बनल्या आहेत. मात्र, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर असतानाच इंडस्ट्री सोडली आणि गुमनामीत गेले.

त्यांच्या या अचानक गायब होण्यामागची कारणं आजही स्पष्ट नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या कथा अधिकच रहस्यमय बनल्या आहेत. मात्र, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर असतानाच इंडस्ट्री सोडली आणि गुमनामीत गेले.

2 / 6
वीराना या चित्रपटामुळे जैस्मिन धुन्ना रातोरात स्टार बनली होती. तिचं सौंदर्य आणि अभिनय प्रेक्षकांना भुरळ घालणारा ठरला. मात्र, या यशानंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. आजपर्यंत तिच्याबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही.

वीराना या चित्रपटामुळे जैस्मिन धुन्ना रातोरात स्टार बनली होती. तिचं सौंदर्य आणि अभिनय प्रेक्षकांना भुरळ घालणारा ठरला. मात्र, या यशानंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. आजपर्यंत तिच्याबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही.

3 / 6
राज किरण यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना ते अचानक गायब झाले. काही अहवालांनुसार त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल समस्या असल्याचं समोर आलं होतं.

राज किरण यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना ते अचानक गायब झाले. काही अहवालांनुसार त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल समस्या असल्याचं समोर आलं होतं.

4 / 6
काजल किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं आणि अनेक चित्रपटांमध्ये झळकल्या. मात्र, काही काळानंतर त्यांनी अचानक इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सध्याच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे चाहत्यांमध्ये आजही उत्सुकता कायम आहे.

काजल किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं आणि अनेक चित्रपटांमध्ये झळकल्या. मात्र, काही काळानंतर त्यांनी अचानक इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सध्याच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे चाहत्यांमध्ये आजही उत्सुकता कायम आहे.

5 / 6
विशाल ठक्कर यांची कहाणी अत्यंत धक्कादायक आहे. ते एकदा चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर पडले पण त्यानंतर ते कधीच परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

विशाल ठक्कर यांची कहाणी अत्यंत धक्कादायक आहे. ते एकदा चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर पडले पण त्यानंतर ते कधीच परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

6 / 6
Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.