AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुढीपाडव्याच्या आनंदाला ही महागाईचा शॉक, साखर हारांचे दर वाढले

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांचे म्हणजेच बत्तांसांच्या हाराचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 11:08 AM
Share
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या  गुढीपाडव्याच्या सणाला  साखर हारांचे म्हणजेच बत्तांसांच्या हाराचे  मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची  पूजा केली जाते. परंतु  वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांचे म्हणजेच बत्तांसांच्या हाराचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

1 / 5
साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे.

साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे.

2 / 5
साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे.

साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे.

3 / 5
 राजेंद्र कटकमवार यांचा तीन पिढ्यांपासून साखर गाठी तयार करण्याचा व्यवसाय आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून दरवर्षी मोठी उलाढाल‌ होते.या वर्षी त्यांनी 35 क्विंटल साखरे पासून हार तयार केले आहेत.सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

राजेंद्र कटकमवार यांचा तीन पिढ्यांपासून साखर गाठी तयार करण्याचा व्यवसाय आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून दरवर्षी मोठी उलाढाल‌ होते.या वर्षी त्यांनी 35 क्विंटल साखरे पासून हार तयार केले आहेत.सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

4 / 5
 राजेंद्र कटकमवार यांचा तीन पिढ्यांपासून साखर गाठी तयार करण्याचा व्यवसाय आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून दरवर्षी मोठी उलाढाल‌ होते.या वर्षी त्यांनी 35 क्विंटल साखरे पासून हार तयार केले आहेत.सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

राजेंद्र कटकमवार यांचा तीन पिढ्यांपासून साखर गाठी तयार करण्याचा व्यवसाय आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून दरवर्षी मोठी उलाढाल‌ होते.या वर्षी त्यांनी 35 क्विंटल साखरे पासून हार तयार केले आहेत.सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.