AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातले सर्वात भयानक 4 विमान अपघात, ज्यांची आठवण आली तरी…एक अपघात महाराष्ट्रातला!

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता जुन्या काही विमान अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

| Updated on: Jun 12, 2025 | 11:15 PM
Share
अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
पाटणा विमानतळावर उतरताना  17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पाटणा विमानतळावर उतरताना 17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491  या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491 या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.