AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातले सर्वात भयानक 4 विमान अपघात, ज्यांची आठवण आली तरी…एक अपघात महाराष्ट्रातला!

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता जुन्या काही विमान अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Updated on: Jun 12, 2025 | 11:15 PM
Share
अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
पाटणा विमानतळावर उतरताना  17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पाटणा विमानतळावर उतरताना 17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491  या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491 या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल.
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली.
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी.
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्....
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले.
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती.
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ.
अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच.
राज्यातले बडे नेते हनीट्रॅपच्या चंगुलमध्ये
राज्यातले बडे नेते हनीट्रॅपच्या चंगुलमध्ये.