AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातले सर्वात भयानक 4 विमान अपघात, ज्यांची आठवण आली तरी…एक अपघात महाराष्ट्रातला!

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता जुन्या काही विमान अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

| Updated on: Jun 12, 2025 | 11:15 PM
Share
अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
पाटणा विमानतळावर उतरताना  17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पाटणा विमानतळावर उतरताना 17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491  या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491 या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.