AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandit Shivkumar Sharma : संतूरचे सूर हरपले… पंडित शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी दुःखद निधन

पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे.

| Updated on: May 10, 2022 | 1:33 PM
Share
भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते.

भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते.

1 / 5
पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी  जम्मू काश्मीरमधील डोगरा येथे झाला. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांचे  नाव उमा दत्त शर्मा होतं. उमा दत्त शर्मा उत्तम वादक आणि गायकही होते.

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मू काश्मीरमधील डोगरा येथे झाला. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांचे नाव उमा दत्त शर्मा होतं. उमा दत्त शर्मा उत्तम वादक आणि गायकही होते.

2 / 5
संतूर वाद्याचं त्यांना पुरेपूर जाण होती. त्यांनीच या वाद्यावर संशोधन करत या वाद्याला  महत्त्व आणि दर्जा मिळवून दिला होता. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याला कलात्मक जोड देत, हे वाद्य जगभरात पोहोचवले.

संतूर वाद्याचं त्यांना पुरेपूर जाण होती. त्यांनीच या वाद्यावर संशोधन करत या वाद्याला महत्त्व आणि दर्जा मिळवून दिला होता. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याला कलात्मक जोड देत, हे वाद्य जगभरात पोहोचवले.

3 / 5
पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे.

पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे.

4 / 5
पंडित शिवकुमार शर्मा यांना  संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं 1986 , महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित 1990,  पद्मश्री पुरस्कारानं गौरव 1991
उस्ताद हाजिफ अली खाँ पुरस्कारानं सन्मान 1998, जम्मू विश्वमहाविद्यालयातून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 1991, पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव 2001

पंडित शिवकुमार शर्मा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं 1986 , महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित 1990, पद्मश्री पुरस्कारानं गौरव 1991 उस्ताद हाजिफ अली खाँ पुरस्कारानं सन्मान 1998, जम्मू विश्वमहाविद्यालयातून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 1991, पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव 2001

5 / 5
Follow Us
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....