राज्यात सत्तांतर झाल्यानंतर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री
कल्याण डोंबिवली या परिसराचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदलला असून या भागात अनेक विकासकामे आज प्रगतीपथावर आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत व्यक्त केले.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us