भारतातील अनोखा रेल्वे स्टेशन, ज्या ठिकाणावरुन गाडी जाताच रेल्वेत होतो अंधार, काय आहे कारण?
भारतात रोज हजारोंच्या संख्येने रेल्वे धावतात. परंतु एका रेल्वे स्थानकावरून ट्रेन जाताच गाडीमध्ये अंधार होतो. पंखे बंद होतात. काही काळासाठी रेल्वेतील प्रवाशांना भीती वाटते. तामिळनाडूमधील तांबरम रेल्वे स्टेशनजवळ हा प्रकार होतो. काय आहे कारण जाणून घेऊ या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्षाला 80 अंडी देते, या कोंबडीच्या मांसाने बनतात औषधे, कोणती ही कोंबडी ?
सूटमध्ये श्रद्धा कपूर हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
काळ्या मिठाचे आरोग्यास कसे आणि किती आहे फायदे?
मेथीचे फायदे अपरंपार,केसांपासून त्वचेपर्यंत फायदेच फायदे
सैन्यात अग्निवीर व्हायचंय, काय आहेत अटी आणि शर्ती ?
रोहित-विराटने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत किती सामने खेळलेत?
