AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना स्टारडमचा गाजावाजा, ना मोठं प्रमोशन.. या चित्रपटाने 4 दिवसांत कमावले 150 कोटी

स्टारडमचा गाजावाचा किंवा भरमसाठ पैसे खर्च करून प्रमोशन न करताही या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत तब्बल 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट कोणता ते जाणून घ्या..

| Updated on: Aug 19, 2026 | 10:46 AM
Share
बॉक्स ऑफिसवर सध्या 'आवारापन 2' आणि 'बंटवारा 1947' या चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. पण दोघांच्या चर्चेदरम्यान हळूच एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत जगभरात 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनिक संघर्षाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

बॉक्स ऑफिसवर सध्या 'आवारापन 2' आणि 'बंटवारा 1947' या चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. पण दोघांच्या चर्चेदरम्यान हळूच एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत जगभरात 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनिक संघर्षाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

1 / 5
या चित्रपटाची सुरुवातच सकारात्मक झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.35 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली. हा आकडा 22.25 कोटी रुपयांवर पोहोचला. तर तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिला.

या चित्रपटाची सुरुवातच सकारात्मक झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.35 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली. हा आकडा 22.25 कोटी रुपयांवर पोहोचला. तर तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिला.

2 / 5
चार दिवसांत या चित्रपटाने भारतात 65.95 नेट कलेक्शन आणि 76.27 कोटी रुपये ग्रॉस कलेक्शन केलं. वेंकी अटुलुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्याची मुख्य भूमिका आहे. लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेल्या संजयच्या आयुष्यात कुटुंबाच्या दबावामुळे मोठा बदल घडतो. सरोगसीच्या माध्यमातून तो एका मुलाचा बाप बनतो. त्यानंतर मुलाच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर आरोग्याच्या समस्यांमुळे त्याची भेट ममिता बैजूने साकारलेल्या मॅडीशी होते.

चार दिवसांत या चित्रपटाने भारतात 65.95 नेट कलेक्शन आणि 76.27 कोटी रुपये ग्रॉस कलेक्शन केलं. वेंकी अटुलुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्याची मुख्य भूमिका आहे. लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेल्या संजयच्या आयुष्यात कुटुंबाच्या दबावामुळे मोठा बदल घडतो. सरोगसीच्या माध्यमातून तो एका मुलाचा बाप बनतो. त्यानंतर मुलाच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर आरोग्याच्या समस्यांमुळे त्याची भेट ममिता बैजूने साकारलेल्या मॅडीशी होते.

3 / 5
या चित्रपटाचं नाव आहे 'विश्वनाथ अँड सन्स'. यामध्ये सूर्यासोबत ममिता बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन यांच्या भूमिका आहेत. तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली पकड घेतली आहे. आता आगामी दिवसांत हा चित्रपट किती मोठा आकडा गाठतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या चित्रपटाचं नाव आहे 'विश्वनाथ अँड सन्स'. यामध्ये सूर्यासोबत ममिता बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन यांच्या भूमिका आहेत. तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली पकड घेतली आहे. आता आगामी दिवसांत हा चित्रपट किती मोठा आकडा गाठतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

4 / 5
'विश्वनाथ अँड सन्स' हा चित्रपट आता सूर्याच्या 'करुप्पू' या चित्रपटाचा लाइफटाइम कलेक्शन पार करतो का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'करुप्पू'ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांची कमाई केली होती.

'विश्वनाथ अँड सन्स' हा चित्रपट आता सूर्याच्या 'करुप्पू' या चित्रपटाचा लाइफटाइम कलेक्शन पार करतो का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'करुप्पू'ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांची कमाई केली होती.

5 / 5
Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन