AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेन्शन वाढवणारी बातमी! 24 तासात भयंकर उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना तातडीचा अलर्ट!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढलेली पाहायला मिळत आहे. ऐन मान्सूनपूर्व काळात विदर्भात उन चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे.

| Updated on: May 26, 2026 | 5:40 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढलेली पाहायला मिळत आहे. ऐन मान्सूनपूर्व काळात विदर्भात उन चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे. पुढील 24 तासांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढलेली पाहायला मिळत आहे. ऐन मान्सूनपूर्व काळात विदर्भात उन चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे. पुढील 24 तासांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

1 / 5
 हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळ ठिकाणी रात्री उष्ण राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे....

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळ ठिकाणी रात्री उष्ण राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे....

2 / 5
विशेष म्हणजे हवामानाचा हा अंदाज विदार्भातील लोकांना मोबाईलवरील मेसेजच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अलार्मच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईच्या स्क्रीनवर हा संदेश झळकला आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे हवामानाचा हा अंदाज विदार्भातील लोकांना मोबाईलवरील मेसेजच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अलार्मच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईच्या स्क्रीनवर हा संदेश झळकला आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

3 / 5
अचानकपणे सर्वांचे मोबाईल वाजू लागल्याने ही उष्णतेची लाट भयंकर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगितले जात आहे.

अचानकपणे सर्वांचे मोबाईल वाजू लागल्याने ही उष्णतेची लाट भयंकर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगितले जात आहे.

4 / 5
उष्णतेची लाट येणार असून लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करणारे मेसेज आल्याने लोकांमध्ये काही काळासाठी भीतीचेही वातावरण निर्माण झाले. परंतु घाबरून न जाता शक्य असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.

उष्णतेची लाट येणार असून लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करणारे मेसेज आल्याने लोकांमध्ये काही काळासाठी भीतीचेही वातावरण निर्माण झाले. परंतु घाबरून न जाता शक्य असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल