AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांदीची अंगठी घालताच आयुष्यात होईल मोठा बदल, नेमके फायदे काय?

ज्योतिषशास्त्रात चांदीच्या अंगठीला फार महत्त्व आहे. ही अंगठी घातली तर तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ शकतात, असे सांगितले जाते.

| Updated on: Jul 10, 2025 | 10:50 PM
Share
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी रत्न तसेच वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो. प्रत्येक ग्रहाचे एखादेतरी रत्न असतेच. हे रत्न अंगावर घातल्यास त्याच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती चांगली होते, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी रत्न तसेच वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो. प्रत्येक ग्रहाचे एखादेतरी रत्न असतेच. हे रत्न अंगावर घातल्यास त्याच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती चांगली होते, असे म्हटले जाते.

1 / 6
चंद्र तसेच अन्य ग्रहांच्या सकारात्मक उर्जेला आकर्षित करण्यासाठी चांदीची अंगठी बोटात घालणे प्रभावी ठरू शकते, असे म्हटले जाते.

चंद्र तसेच अन्य ग्रहांच्या सकारात्मक उर्जेला आकर्षित करण्यासाठी चांदीची अंगठी बोटात घालणे प्रभावी ठरू शकते, असे म्हटले जाते.

2 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घातली तर कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.

ज्योतिषशास्त्रानुसार हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घातली तर कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.

3 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी चंद्र तसेच शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्त्व करते. त्यामुळेच चांदीची अंगठी घातल्यास कुंडलीत चंद्रासोबतच शुक्राचीही स्थिती मजूबत होते, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी चंद्र तसेच शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्त्व करते. त्यामुळेच चांदीची अंगठी घातल्यास कुंडलीत चंद्रासोबतच शुक्राचीही स्थिती मजूबत होते, असे सांगितले जाते.

4 / 6
चांदीची अंगठी घातल्यानंतर मानसिक शांती मिळते, असे म्हटले जाते. तसेच जीवनात समृद्धीही येते, असे बोलले जाते.  ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी चांदीची अंगठी डाव्या तर पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करावी.

चांदीची अंगठी घातल्यानंतर मानसिक शांती मिळते, असे म्हटले जाते. तसेच जीवनात समृद्धीही येते, असे बोलले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी चांदीची अंगठी डाव्या तर पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करावी.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....