AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताय? थांबा अगोदर ‘हे’ वाचा मगच निर्णय घ्या!

अनेकजण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आवडीने पितात. पण हे पाणी पिल्याने नेमके काय फायदे होतात, हे अनेकांना माहिती नसते.

| Updated on: May 24, 2025 | 10:02 PM
Share
अनेकजण तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी प्यावे असा सल्ला दिला जातो. पण ते खरेच योग्य आहे का हे अनेकांना माहिती नाही.

अनेकजण तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी प्यावे असा सल्ला दिला जातो. पण ते खरेच योग्य आहे का हे अनेकांना माहिती नाही.

1 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात कॉपर आयन, अंटी बॅक्टेरियल गुण, अँटी इन्फालमेंटरी तत्तव, मायक्रो न्यूट्रियन्ट्स, डिटॉक्झिफाईंग एजंट असतात, असे म्हटले जाते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात कॉपर आयन, अंटी बॅक्टेरियल गुण, अँटी इन्फालमेंटरी तत्तव, मायक्रो न्यूट्रियन्ट्स, डिटॉक्झिफाईंग एजंट असतात, असे म्हटले जाते.

2 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी हे अनेक अर्थांनी आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. शरीराला या पाण्याचा चांगला फायदा होतो.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी हे अनेक अर्थांनी आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. शरीराला या पाण्याचा चांगला फायदा होतो.

3 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने पंचनसंस्था सुधारते. हे पाणी पिल्याने अॅसिडिटी, गॅस, अपचन दूर होते. हे पाणी लिव्हर तसेच किडनीला डिटॉक्स करते असे मानले जाते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने पंचनसंस्था सुधारते. हे पाणी पिल्याने अॅसिडिटी, गॅस, अपचन दूर होते. हे पाणी लिव्हर तसेच किडनीला डिटॉक्स करते असे मानले जाते.

4 / 5
सकाळी सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते असे म्हणतात. शरीलातील मेटाबोलिजमही सुधारते. या पाण्यामुळे फॅट बर्न करण्यासही मदत होतो, असे मानले जाते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

सकाळी सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते असे म्हणतात. शरीलातील मेटाबोलिजमही सुधारते. या पाण्यामुळे फॅट बर्न करण्यासही मदत होतो, असे मानले जाते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.