AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या किती आहे; आकडा वाचून चकित व्हाल!

बांगलादेश हा असा देश आहे, जो कधीकाळी भारताचाच अविभाज्य भाग होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला.

| Updated on: Jan 20, 2026 | 11:19 AM
Share
बांगलादेश हा असा देश आहे, जो कधीकाळी भारताचाच अविभाज्य भाग होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला. कालांतराने पाकिस्तानपासूनही वेगळे होत बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. बांगलादेशात अल्पसंख्याकांची स्थिती फारच नाजूक आहे. तिथे अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

बांगलादेश हा असा देश आहे, जो कधीकाळी भारताचाच अविभाज्य भाग होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला. कालांतराने पाकिस्तानपासूनही वेगळे होत बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. बांगलादेशात अल्पसंख्याकांची स्थिती फारच नाजूक आहे. तिथे अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

1 / 5
असे असताना या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा किती संख्या होती, ते जाणून घेऊ या. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची संख्या कमी होत गेली आहे.

असे असताना या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा किती संख्या होती, ते जाणून घेऊ या. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची संख्या कमी होत गेली आहे.

2 / 5
 1971 साली या देशात हिंदूंची संख्या खूप होती. 1971 सालच्या जणगणनेनुसार या देशात तेव्हा एकूण 22 टक्के हिंदू समूदाय होता. नंतर 1901 साली याच भागात हिंदूंची संख्या 33 टक्के होती.1971 सालानंतर बांगलादेशातील परिस्थिती बदलायला सुरूवात झाली.

1971 साली या देशात हिंदूंची संख्या खूप होती. 1971 सालच्या जणगणनेनुसार या देशात तेव्हा एकूण 22 टक्के हिंदू समूदाय होता. नंतर 1901 साली याच भागात हिंदूंची संख्या 33 टक्के होती.1971 सालानंतर बांगलादेशातील परिस्थिती बदलायला सुरूवात झाली.

3 / 5
ये देशातून अल्पसंख्याकांचे पलायन सुरू झाले. 1974 साली तेथे हिंदूंचे प्रमाण 13.5 टक्क्यांपर्यंत कमी झाले. 1991 साली हेच प्रमाण 10.5 टक्के झाले. 2011 सालच्या जणगणनेनुसार आता बांगलादेशात फक्त 8.5 टक्के हिंदू आहेत. 2022 सालापर्यंत बांगलादेशातील हिंदूंचे प्रमाण हे 7.95 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

ये देशातून अल्पसंख्याकांचे पलायन सुरू झाले. 1974 साली तेथे हिंदूंचे प्रमाण 13.5 टक्क्यांपर्यंत कमी झाले. 1991 साली हेच प्रमाण 10.5 टक्के झाले. 2011 सालच्या जणगणनेनुसार आता बांगलादेशात फक्त 8.5 टक्के हिंदू आहेत. 2022 सालापर्यंत बांगलादेशातील हिंदूंचे प्रमाण हे 7.95 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

4 / 5
आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशात एक कोटी 30 लाख हिंदू आहेत. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात मोठे हिंसक आंदोलन सुरू झाले. तेव्हादेखाली अल्पसंख्याकांचे असेच पलायन झाल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशातील गोपालगंज, सिलहट, ठाकुरगाव या भागात हिंदूंची जनसंख्या जास्त आहे.

आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशात एक कोटी 30 लाख हिंदू आहेत. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात मोठे हिंसक आंदोलन सुरू झाले. तेव्हादेखाली अल्पसंख्याकांचे असेच पलायन झाल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशातील गोपालगंज, सिलहट, ठाकुरगाव या भागात हिंदूंची जनसंख्या जास्त आहे.

5 / 5
Follow Us
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र....
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका.
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने.
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....